नवी दिल्ली: आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले असून, तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या पक्षाने सर्वांना धक्का दिला आहे.पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. या निकालांमध्ये काही ठिकाणी प्रस्थापित पक्षांना धक्का बसताना दिसत आहे, तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. या निवडणुकांनी देशाच्या राजकारणात नवीन समीकरणांची सुरुवात केली आहे.
१. पश्चिम बंगाल: 'सोनार बांगला'मध्ये कमळ फुलले
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) किल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. २९४ जागांच्या विधानसभेत भाजपने १९९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
भाजप: २०४
तृणमूल काँग्रेस (TMC): ८३
डावे: २
इतर: 3
२. तामिळनाडू: थलपती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक'
तामिळनाडूच्या राजकारणात तिसऱ्या शक्तीचा उदय झाला आहे. अभिनेते विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून द्रमुक-अण्णा द्रमुक या प्रस्थापित पक्षांना मागे टाकले आहे.
टीव्हीके (TVK): १०९
द्रमुक (DMK): ६०
अण्णा द्रमुक (AIADMK): ४४
इतर - १०
३. केरळ: 'यूडीएफ'चे जोरदार पुनरागमन
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा कायम राहिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने डाव्या आघाडीचा (एलडीएफ) पराभव करत सत्ता हस्तगत केली आहे.
यूडीएफ (UDF): १०२
एलडीएफ (LDF): ३५
एनडीए (NDA): २
४. आसाम: भाजपचा गड कायम
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा १०० जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजप: १०२
काँग्रेस: २१
इतर : ३
५. पुद्दुचेरी: एनडीए पुन्हा सत्तेत
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये एनडीएने १७ जागा जिंकून आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
एनडीए: २१
काँग्रेस: ४
इतर: ५
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/pD3K3