3 मे रोजी झालेल्या नीट-यूजी 2026 परीक्षेची(देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतीलप्रवेशासाठीची केंद्रीय परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटल्यानंतरपरीक्षा रद्द करण्यात आली. हा निर्णय लाखो विद्यार्थीआणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमीनव्हता. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी अनेकमहिने किंबहुना अनेक वर्षे, या एका परीक्षेमुळेभविष्यातील चांगल्या आयुष्याचे दार उघडेल याआशेवर आयुष्य रोखून ठेवले होते. आता नव्याने परीक्षा21 जून रोजी घेण्याचे निश्चित झाले असले तरी परीक्षारद्द होण्याचा परिणाम अधिक गंभीर होत चालला आहे. आतापर्यंत किमान तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीअसून हजारो विद्यार्थी मानसिक नैराश्याशी झुंज देत आहेत. त्यांच्या समोर पुन्हा एकदा चिंता, अनिश्चितता आणि कठोर अभ्यासाचे दुष्टचक्र उभे राहिले आहे. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेशदिले असून आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे हे प्रकरण आता अनेक शहरांमध्ये पसरलेल्या घोटाळ्याचे रूप घेताना दिसत आहे. केंद्रीयशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारला पात्रविद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून परीक्षारद्द केल्याचे सांगितले. त्यांनी पुढील वर्षापासूननीट-यूजी परीक्षा पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकावरऑनलाइन घेतली जाईल, असेही स्पष्ट केले. तसेचपुनर्परीक्षा द्यायची नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कपरत दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, 3 मेरोजी परीक्षा दिलेल्या सुमारे 22.05 लाख विद्यार्थ्यांसाठीपरीक्षा शुल्क महत्त्वाचे नाही. देशातील स्पर्धा परीक्षाव्यवस्था विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडूनमोठी किंमत वसूल करते. नुकतेच किशोरवयातून बाहेरपडलेल्या मुलामुलींना कोटा, सीकर, प्रयागराजयांसारख्या शहरांतील ‘कोचिंग फॅक्टरी’मध्ये पाठवलेजाते. ते मित्रांपासून दूर जातात. त्यांची दिनचर्याविस्कळीत होते आणि ते शारीरिक तसेच मानसिकसमस्यांशी झुंज देतात. विशेषतः टियर-2 आणि टियर-3शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या मुलांना वैद्यकीयमहाविद्यालयात किंवा आयआयटीमध्ये पाठवण्याचेस्वप्न पाहतात. त्याग करण्यास तयार असतात. कोचिंगसंस्थांची फी आणि मुलांच्या राहणीमानाचा खर्चभागवण्यासाठी ते आयुष्यभराची बचत पणालालावतात. अनेकदा ते दुसऱ्या मुलांच्या लग्नाला विलंबकरतात, अगदी स्वतःच्या उपचारांनाही पुढे ढकलतात.कारण त्यांना आशा असते की, त्यांची मुले एक दिवसपात्र डॉक्टर, अभियंता बनतील किंवा प्रतिष्ठित नोकरीमिळवतील. सरकारी संस्थांमधील अभियांत्रिकी आणिवैद्यकीय शिक्षणासारख्या प्रमुख व्यावसायिकअभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रीकृत पद्धतीने घेण्यासाठी2018 मध्ये एनटीएची स्थापना झाली होती. एनटीएतर्फेआयआयटीसाठी जेईई (मेन), नीट-यूजी,सीयूईटी-यूजी, यूजीसी-नेट आणि सीएसआयआर-नेटयांसारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र, प्रश्नपत्रिकाफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या वादांमुळे तिची प्रतिमासातत्याने मलिन होत आहे. शिक्षण मंत्रालयाने 2024मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार एनटीएने 240परीक्षा यशस्वीपणे घेतल्या होत्या. मात्र, त्याचकालावधीत प्रतिष्ठित पदे आणि प्रवेशांशी संबंधितकिमान 16 महत्त्वाच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्याहोत्या. 2025 मध्ये शिक्षणविषयक संसदीय स्थायीसमितीने नमूद केले की, 2024-25 या कालावधीतएनटीएने घेतलेल्या 14 स्पर्धा परीक्षांपैकी किमान पाचपरीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटी आणि निकाल प्रक्रियेतीलत्रुटींसारख्या गंभीर समस्या आढळल्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे नीट-यूजी प्रथमच अशाघोटाळ्यात अडकलेली नाही. 2024 मध्येहीप्रश्नपत्रिका फुटली होती. त्या वर्षी हे प्रकरण सर्वोच्चन्यायालयात गेले होते. न्यायालयाने प्रश्नपत्रिकाफुटल्याचे मान्य केले होते, मात्र पुनर्परीक्षेमुळेविद्यार्थ्यांवर मोठा ताण येईल, असे सांगत परीक्षा रद्दकरण्यास नकार दिला होता. प्रश्नपत्रिका फुटी आणिइतर समस्या सातत्याने एनटीएच्याच मागे का लागल्याआहेत, याचे उत्तर शिक्षण मंत्रालयाने द्यायला हवे. कारणएनटीएतर्फे न घेतल्या जाणाऱ्या सीबीएसई आणियूपीएससीसारख्या परीक्षा बहुतांश वेळा अशासमस्यांपासून दूर राहिलेल्या दिसतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) युवकांना समान संधी देणारी पारदर्शकव्यवस्था असावी, अशी धारणाअसलेल्या परीक्षा प्रणालीच्याविश्वासार्हतेलाच मोठा धक्का बसलाआहे. वारंवार निराशा करणाऱ्या संस्थेवरलोकांनी अखेर किती काळ विश्वासठेवायचा?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!



























Subscribe to my channel
