
Marathwada News : महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणताना सर्व समाजघटकांचा विकास साधला आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता महाराष्ट्रात आगामी काळात वर्षभराच्या आत आठही दिवस दिवसा वीज पुरवठा सुरु करणार असल्याचे सांगून सोलारच्या कामाला आदेश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता जनसन्मान यात्रा वसमत येथे पोहचली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिंतूर टी पॉइंट ते सभेच्या ठिकाणापर्यंत मोटारसायकल रैली काढून जल्लोषात स्वागत केले. या वेळी आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार राजु भैय्या नवघरे, आमदार विक्रम काळे, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर, जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.
|
Leopard Attack : वरवंड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ, हल्यात चार मेंढ्या ठार |
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राजु नवघरे याच्या सामाजिक व विकासात्मक कामाची प्रशमा करुन या वेळी आमदार करा महाराष्ट्रात सन्मानाचं पद देऊत असे म्हणुन वसमत मतदारसंघाला मंत्रीपदाचे संकेत दिले. तसेच शेतकर्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, जगात उत्पादीत होणाऱ्या हाळदीपैकी ४० टक्के वाटा महाराष्ट्राचा असून त्यात वसमत मतदारसंघाचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. शेतकर्यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने ४४ लाख शेतकर्यांचे १४९०० कोटी रुपयांचे वीज बील राज्य सरकार महावितरणला भरणार आहे. तसेच राज्यातील सर्व शेतकय्रांना वर्षभराच्या आत आठवड्यातील आठही दिवस दिवसा वीज पुरवठा करणार असून सोलारच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत.
यासाठी महाराष्ट्रातील शेतकर्यांना साडेआठ लाख सौरऊर्जा पंप देणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले. गोरगरीब सर्व समाज घटकातील महिलांसाठी आम्ही लाडकी बहिण योजना आणली. विरोधक मात्र टिका
करताना निवडणुकीनंतर तुमचे दिलेले पैसे काढून घेतले जाणार असल्याचा अपप्रचार करीत आहेत. याचा समाचार घेताना कोणीही माईचा लाल तुमचा तुमचा एकही रुपया काढून घेणार नाही हा दादांचा शब्द असल्याचे ते म्हणाले.
या वेळी अजितदादा पवार याचे भाषण सुरु असतानाच सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक होत व्यासपीठावर जाऊन अजित पवार यांना मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण देण्याची मागणी करीत घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांना मध्यस्थी करुन आंदोलकांना बाहेर काढावे लागले. सभेला वसमत मतदारसंघातील हजारोंच्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता. प्रस्ताविक आमदार राजु नवघरे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा रमेश मानवते यांनी केले.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण


























Subscribe to my channel




