
Khadakwasla : पावसाळा सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे वारजे ते कोंढवे कोपरे या सुमारे आठ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ होऊन वारंवार कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी महापालिकेने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरेपर्यंतच्या रस्त्यावर १० ते १२ ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना छोटे पूल गायब झाल्याने येथे पाणी निचरा होण्यासाठी पर्याय उरला नाही.
त्यानंतर हा भाग महापालिकेत समावेश झाला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यावर येथे वाहतूक यंत्रणा पोहचण्यासही वेळ लागतो. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वारजे ते कोपरेपर्यंतच्या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
पाणी साचण्याची ठिकाणे, कारणे व परिणाम
|
Tomato Rate Hike: कांद्यानंतर आता टोमॅटोही रडवणार, टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ ! |
१. वारजे गणपती माथा ते शिवणे शिंदे पूल महापालिकेने पावसाळी वाहिनी टाकली असूनही ठिकाणांवर परिसरातून वाहून आलेले पाणी येथे जमा होत आहे. असून पाण्याचा निचरा होण्यासाठीचा पूलही आता येथे नाही.
२. शिवणे-दुधाणे पेट्रोल पंप कॉक्रिटच्या रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्यामुळे येथे साचणारे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे.
3. सारस्वत बैंक आणि बैंक ऑफ इंडिया मुख्य रस्ता व पादचारी मार्ग समपातळीत नसल्याने येथे खड्डा तयार झाला आहे. तसेच येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नाही परिणामी दोन ते चार दिवस येथे पाणी तसेच राहत आहे. याचा त्रास पादचारी व वाहनचालकाना होत आहे.
४. इंगळे कॉलनी, शाहू बँक- यापूर्वी अरुंद रस्ता असताना येथे पूल होता. रस्त्याच्या रुंदीकरणानंतर पूल काढण्यात आला. या ठिकाणी रस्त्याला वळण आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अर्ध्या रस्त्यावर साचल्याने वारजेकडे जाणारी वाहतूक विरुद्ध बाजूने जाते. परिणामी कोंडी होते.
५. उत्तमनगर, बाजार समिती - समितीच्या भिंतीमुळे एनडीएतून बाहेर आलेले पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. परिसरातील घरांमध्येही हे पाणी शिरते. रस्त्याजवळील पुलाची एक बाजू बंद असल्याने पाण्याचा निचरा नाही. त्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहते.
६. जलशुद्धीकरण केंद्र येथील रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी साचते. रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. पाणी निचरा होण्याची व्यवस्था पुरेशी नाही. पूर्वी रस्ता अरुंद असताना येथे पूल होता. रस्ता रुंदीकरणनतर पूल गायब झाल्याने ही समस्या उदभवली आहे.
7. ७. कोंढवे धावडे पूल - जुन्या पुलाप्रमाणेच नवीन पूलही बांधण्यात आला. रस्त्यावरून दोन्ही बाजूने सुमारे अर्धा किलोमीटरवरून पावसाची पाणी वाहत येते. ते वाहून जाण्याची पुलावर व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे येथे दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होते.
जलशुद्धीकरण केंद्रासमोर सेवालालनगर आणि गणपती मंदिरापासून पाणी वाहत येते. रस्त्यावर खड्डे झाल्याने गुडघ्यापर्यंत पाणी साठते. त्या पाण्यात मोठे वाहन मेले की लाट तयार होऊन ते पाणी या परिसरातील दुकानांत व घरांमध्ये शिरते. हे पाणी जाण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहिनी केलेली नाही. त्यामुळे या परिसरापासून ते भीमनगरच्या ओढ्यापर्यंत पावसाळी वाहिनी टाकावी.
- सागर बारटक्के, ग्रामस्थ
रस्त्याचे रुंदीकरण करताना पाप्पी जाण्यासाठीची व्यवस्था पुढे कायम केलेली नाही. परिणामी पाणी साचते आणि त्यानंतर वाहतूक कोंडी होते. पाणी साचल्याची माहिती मिळताच आमच्या पातळीवर कार्यवाही केली जाते. जास्तीत जास्त ठिकाणी पावसाळी वाहिनी वसवण्यासाठी निधी अंदाजपत्रक केले आहे. तसेच काही ठिकाणी कामही सुरू केले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



