राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या आणि 'राईट ऑफ वे' (ROW - रस्त्याच्या हद्दीतील राखीव जागा) क्षेत्रावर अतिक्रमण करून उभ्या राहिलेल्या अनधिकृत ढाबे, खानावळी आणि व्यावसायिक आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशानंतर महाराष्ट्र शासनाने याबाबतचा विशेष शासन आदेश जारी केला असून, पुढील ६० दिवसांच्या आत ही सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. या व्यापक कारवाईमुळे महामार्गावरील अनधिकृत व्यावसायिक केंद्रांचे धाबे दाणणले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईमागची मुख्य कारणे आणि पार्श्वभूमी:
-
अपघातांचे वाढते प्रमाण आणि रस्ते सुरक्षा: सर्वोच्च न्यायालयाने फलौदी अपघात (Phalodi Accident) विरुद्ध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (NHAI) प्रकरणातील सुमी-ोटो (Suo Motu) याचिकेची गंभीर दखल घेत हे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत बेकायदेशीरपणे चालणारे ढाबे, हॉटेल आणि दुकानांमुळे जड वाहने (Trucks & Tempo) रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त आणि बेवारसपणे उभी केली जातात. यामुळे महामार्गावर ये-जा करणाऱ्या इतर वाहनांच्या दृष्टीने मोठा अडथळा निर्माण होतो आणि भीषण अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत.
-
अवैध रस्ते कपात (Median Cuts) आणि प्रवेश मार्ग: अनेक हॉटेल्स आणि ढाबे चालकांनी ग्राहकांना आपल्या दुकानापर्यंत थेट पोहोचता यावे, यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे दुभाजक (Medians) बेकायदेशीरपणे तोडले आहेत किंवा अनधिकृत रॅम्प तयार केले आहेत. यामुळे हायवेवरून भरधाव येणाऱ्या गाड्यांना अचानक ब्रेक लावावा लागल्याने किंवा दिशा बदलल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन प्राणघातक अपघात होत आहेत.
शासनाचा आदेश आणि प्रशासनावर मोठी जबाबदारी:
-
६० दिवसांची कडक डेडलाईन: महामार्गाच्या सुरक्षा क्षेत्रात (Safety Zones) कोणत्याही नवीन व्यावसायिक बांधकामास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून जुनी अतिक्रमणे ६० दिवसांत हटवण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
-
जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाचे उत्तरदायित्व: या आदेशांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्यावर संयुक्तपणे सोपवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात 'जिल्हा महामार्ग सुरक्षा टास्क फोर्स' स्थापन करून दर १५ दिवसांनी याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
- मुंबई: ओव्हरटेक करण्याच्या वादातून फिटनेस ट्रेनरच्या गाडीची तोडफोड; वांद्रे तलाव परिसरात हाणामारी
महाराष्ट्र
- नवी मुंबई: "मुलीवर जास्त प्रेम करतेस" म्हणून मुलाने जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या
- सातारा: रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सातारा जिल्ह्यात खळबळ
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
गुन्हा
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.

























Subscribe to my channel



