
Water Shortage : छत्रपती संभाजी नगरमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पुंडलिक नगर आणि गारखेडा परिसरात 12 ते 13 दिवस उलटूनही पाणी आलेलं नाही. शहरात पाणीच नसल्याने या भागातील नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय.
यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केलाय. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरद्वारे पाणी मागण्याची वेळ आलीये. यासाठी देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुटही होत आहे. त्यामुळे या भागातील महिला प्रचंड आक्रमक झाल्यात.
|
Maratha Reservation : फसवे सरकार; दोनदा रद्द झालेले आरक्षण पुन्हा दिले... विरोधकांचा संताप |
काही दिवसांपूर्वी नवीन जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. गेल्या 12 दिवसापांसून पाण्याचा ठणठणाट असून आजही परिस्थिती कायम आहे. त्यावेळी महिलांनी हाहात हंडे घेऊन पाण्याची टाकी गाठलीये. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा यावेळी महिलांनी दिलाय.
पाण्यासाठी महिलांचा हंडा घेऊन रास्ता रोको आंदोलन
नाशिकच्या नांदगाव शहरात देखील पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. शहरातील मल्हारवाडी व परिसरात गेल्या ४५ दिवसांपासून नागरीकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून या भागाला पाणी पुरवठा माणिकपुंज धरण, गिरणा धरण यातून पाणी पुरवठा होते.
मात्र कधी पीप लाईन फुटणे तीची दुरुस्ती यामुळे या परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी पाण्याचे हंडे घेत नांदगाव-येवला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले,त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.अखेर पोलिस प्रशासन व नपा प्रशासनाने उद्या संध्याकाळ पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्या नंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




