
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. युती सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर शिवसेनेत अस्वस्था असल्याची चर्चा आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील ८ ते १० आमदारांनी प्रत्यक्ष संपर्क साधल्याचा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद बोलताना हा दावा केला आहे. ते म्हणाले, ज्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते युती सराकरामध्ये सामिल झाले, त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी उडी मारण्याच्या तयारी केली. काही जणांनी मातोश्रीने साद घातली तर प्रतिसाद देवू असे जाहीरपणे बोलून दाखवले तर काही आमदारांनी पुन्हा परत येण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधला असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून अनेक निरोप आले. त्यांनी मातोश्रीची श्रमा मागावी आणि तिथं परत जावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. ८ ते १० आमदारांनी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. गद्दारांना परत घेवू नये अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. परंतू, अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असे देखील राऊत म्हणाले.
|
Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट; डीआरडीओकडून झाली मोठी चूक |
महाराष्ट्राकडे सर्व तुच्छतेने पाहत आहेत - राऊत
राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य करण्यासाठी शब्दच नाही. गलिच्छ राजकारण सुरू आहे. किळसवाणे राजकारण, फुटीचा काळीमा यामुळे छत्रपतींच्या महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. कुटुंब फुटीचा काळीमा आणि ज्याने आपल्याला अन्न दिले, राजकीय पुनर्वसन केले, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करण्याचा प्रकार यामुळे महाराष्ट्राकडे सर्वच तुच्छतेने पाहत आहेत, असे देखील विनायक राऊत म्हणाले.
मनसे शिवसेने एकत्र येणार?
मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र यावं या आशयाचे बॅनर्स मुंबई, ठाणे आणि पुण्यात लागले आहेत. याबाबत प्रश्न विचारला तेव्हा विनायक राऊत म्हणाले, अनेक ठिकाणी बॅनर्स लागले आहेत, पण अद्याप अशी कोणताही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




