
Sawantwadi : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. श्री नाईक म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी माझ्या वर टीका करताना आपण जिल्ह्यासाठी काय केले हे सांगायला विसरले.सर्वसामान्य लोक माझ्या पाठिशी असल्यामुळे कोणतीही शक्ती आली तरी माझा पराभव करू शकत नाही.
ठाकरे शिवसेनेच्या पहिल्याच यादीत कुडाळ मधून उमेदवारी जाहीर झाली आणि आमदार वैभव नाईक यांनी लगेचच आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यासाठी कुडाळ मालवण मतदार संघातून गावागावातून कार्यकर्ते, सामान्य नागरिक दाखल झाले होते. अंनत मुक्ताई समोरच्या मैदानावर जाहीर सभा झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल पथक, डीजेवर लागणारी जोशपूर्ण गीत यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण झाल्याचं पाहायला मिळाले. उघड्या गाडीवर उभे राहून मतदारांना अभिवादन करत आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कूच केली. कुडाळ येथे उमेदवारी अर्ज भरताना आमदार वैभव नाईक यांच्यासह परशुराम उपरकर, अमित सामंत, अभय शिरसाट हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
|
Mumbai : वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी |
श्री नाईक म्हणाले, आज अर्ज भरताना आम्ही कोणाला बोलावलं नव्हते. लोक उत्स्फूर्तपणे आली. उलट काल मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या पक्षप्रवेशावेळी नारायण राणेंना लोकांना जाऊ नका थांबा, असे आवाहन करावे लागत होते. हाच महाविकास आघाडी आणि महायुतीतील फरक आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे. कारण माझ्या पाठीशी सामान्य जनता आहे. कालच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात बोलून गेले पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काय केलं हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मालवण राजकोट किल्ल्यावरील शिव पुतळा भ्रष्टाचारात कोणाला अटक केली. कोण गुन्हेगार आहेत ,याविषयी ते काही बोलले नाहीत. परंतु सामान्य लोक पाठीशी असले कि कुठल्याही शक्तीचा पराभव होऊ शकतो हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


