
Samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव खुटा परिसरात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात जवळपास २५ प्रवाशी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आगीत मृतदेह पूर्णपणे होरपळल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. डीएनए अहवालानंतर आता सर्व मृतांची ओळख पटली आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 'डीएनए' अहवाल प्राप्त झाला असून सर्व प्रवाशांची ओळख पटली असल्याची माहिती तपास अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे. याशिवाय घटनास्थळीच्या अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती देखील पूरक यांनी दिली.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले असून, 'क्लेम' करणे व अन्य कार्यवाहीसाठी ही प्रमाणपत्रे सहाय्यक ठरणार आहेत, अपघात स्थळ परिसरातील अवशेष, वस्तू, उपकरणे, सुटे भाग आदींची' फॉरेन्सिक' चाचणी करण्यासाठी अमरावतीला पाठविण्यात आले होते.
|
|
त्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सचे 'फायर ऑडिट' करण्यात आले होते, एका खाजगी संस्थेतर्फे ही कार्यवाही करण्यात आल्यावर त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे.
मात्र निर्णायक असलेला बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. यात परिवहन विभागाच्या पथकाने केलेली तपासणी, वाहनात करण्यात आलेले 'मोडीफिकेशन' नियमानुसार होते का? वाहनाचे आणिबाणीच्या प्रसंगात वापरण्यात येणाऱ्या 'एक्सिट डोअर' ची स्थिती याची कारणमीमांसा अपेक्षित आहे हा अहवाल खटल्यातही महत्वाचा घटक ठरू शकतो.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!



























Subscribe to my channel


