
Pune : पुणेकरांची एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पुण्यापासून थेट अबु धाबीपर्यंत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेल्या काही काळापासून पुण्यातील प्रवाशांची युरोप, यूएई आणि इतर गल्फ देशांपर्यंत थेट कनेक्टिव्हिटीची मागणी वाढत होती. या मागणीला मिळालेला हा प्रतिसाद देत एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
ही सेवा 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून, पुणेकरांच्या अंतराराष्ट्रीय पर्यटनाला आता वेग येणार आहे. पुण्यातून दर आठवड्याला तीन थेट उड्डाणे अबु धाबीला जाणार असून, प्रवाशांना गल्फ देशात जाण्यासाठी आता मुंबईतून ट्रान्स्फर घेण्याची गरज राहणार नाही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्या उद्देशाने गल्फमध्ये जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा आहे.
|
|
पुणे–अबु धाबी थेट विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असून, पुण्याहून विमान रात्री 20:50 वाजता उड्डाण घेऊन, 22:45 वाजता अबु धाबीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, अबु धाबीहून फ्लाइट 23:45 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:15 वाजता पुण्यात पोहचेल.
एअर इंडिया एक्सप्रेसने महाराष्ट्रातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या हेतूने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासोबतच नागपूर–बंगळुरू मार्गावरील उड्डाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या मार्गावर दिवसातून दोन उड्डाणे, सकाळी 10 वाजता नागपूरहून सुटून 12.05 ला बंगळुरू, आणि रात्री 9.05 ची दुसरी फ्लाइट जी 11.10 वाजता बंगळुरूला पोहोचेल. परतीची दोन फ्लाइट्स बंगळुरूहून सकाळी7. 25 वाजता (नागपूर 9.30) आणि संध्याकाळी 6.30 (नागपूर 8.35) अशी असतील. नागपूरची भर पडल्याने मागील दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने एकूण पाच नवीन स्टेशन सुरू केले असून आता कंपनीच्या नेटवर्कमधील डेस्टिनेशन्सची संख्या 60 वर पोहोचली आहे.
याशिवाय लवकरच कंपनी नवी मुंबई विमानतळावरून आठवड्याला उड्डाणांना सुरुवात करणार असून, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख केंद्रांशी नवी मुंबईची थेट जोडणी होणार आहे. महाराष्ट्रभरात एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती वाढवण्याच्या या निर्णयामुळे राज्यातील हवाई वाहतुकीला एकत्रितपणे वाढ मिळणार आहे
शहर
- मुंबई: मध्य रेल्वेची कमाल! आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांनी घेतला १०० विशेष गाड्यांचा लाभ, तिकीट विक्रीच्या उत्पन्नात थेट २० टक्क्यांची घसघशीत वाढ
- मुंबई: आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये मोठी खळबळ! हॉस्टेलच्या खोलीत २० वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; मोबाईल चॅटमधून धक्कादायक बाबी समोर येत असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू
- मुंबई: कल्याणच्या काळा तलावात १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू असतानाच ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर
- नागपुर: ८० वर्षीय आजीचे थरारक रेस्क्यू, मुलांना कपाटावर बसवून आईचा संघर्ष; मुसळधार पावसामुळे अनेक संसार उद्ध्वस्त
महाराष्ट्र
- नागपूर: टाकळघाटात पुन्हा कोळशाचा विषारी धुरळा! महामार्गालगतच्या कोळसा साठ्यातून निघतोय धूर, नागरिकांचे आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात
- मुंबई: मध्य रेल्वेची कमाल! आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांनी घेतला १०० विशेष गाड्यांचा लाभ, तिकीट विक्रीच्या उत्पन्नात थेट २० टक्क्यांची घसघशीत वाढ
- मुंबई: महाराष्ट्राची पुढील लढाई उद्योगांची नाही, तर निरोगी कार्यबलाची! UDS Foundation ने मांडला प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा नवा रोडमॅप
- मुंबई: आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये मोठी खळबळ! हॉस्टेलच्या खोलीत २० वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; मोबाईल चॅटमधून धक्कादायक बाबी समोर येत असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू
गुन्हा
- मुंबई: आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये मोठी खळबळ! हॉस्टेलच्या खोलीत २० वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; मोबाईल चॅटमधून धक्कादायक बाबी समोर येत असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू
- मुंबई: कल्याणच्या काळा तलावात १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू असतानाच ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- पुणे: शिरूर तालुक्यात हादरवून टाकणारी घटना: चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पत्नीचा केला निर्घृण खून;
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
- आसाम: मृतांचा आकडा ७५ वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून ९ लाखांच्या भरभक्कम मदत पॅकेजची घोषणा आणि नियमांत शिथिलता
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला


























Subscribe to my channel


