
Pune : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सध्या शहरातील सर्वात गंभीर समस्या बनलीये. या वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. कार्यालय सुरू आणि सुटण्याची वेळ यामुळे शहरातील बऱ्याच मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी प्रयत्न होतायेत. मात्र, आता पुणेकरांची आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. या परिसरातील अरूंद रेल्वे भुयारी मार्गाचा विस्तार करण्याच्या दिशेनं पावली उचलली गेली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेनं या मार्गाचा रूंदीकरणासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केलीये. लवकरच यासंदर्भात सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हा भुयारी मार्ग पुणे रेल्वे स्थानक, मालधक्का, ससून रूग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ कार्यालय यांसारख्या महत्वाच्या ठिकाणांना जोडतो. मात्र, अरूंद असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होती.
पाच मीटर रूंद असलेला हा भुयारी मार्ग शंभर वर्षांपूर्वी बांधलेला होता. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे या अरूंद मार्गावर वाहने घेऊन जाणे आता कठीण होते. परिणामी प्रवाशांना वेळेत पोहोचणं अवघड होते. अवजड वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.
भुयारी मार्गाचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, रेल्वे प्रशासनालाही याबाबत पत्र पाठवण्यात आलंय. रेल्वेकडून जागा मिळाल्यास लवकर कामाला सुरूवात केली जाईल. सध्या भुयारी मार्गाच्या शेजारी नऊ ते दहा मीटर रूंदीचा नवीन बोगदा बांधण्याचा आणि जुन्या मार्गाचेही रूंदीकरण करण्याचा मानस आहे. परिणामी एकत्रित सुमारे वीस मीटर रूंदीचा दुहेरी मार्ग तयार होणार असून, यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




