
Pune Draught : पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कायमच दुष्काळी परिस्थिती असते. यापार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्याचं आवाहन केलं आहे. पवारांनी पत्रात नेमक्या कुठल्या दुष्काळी भागाचा उल्लेख केला आहे जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणुकीची सांगता झाल्यानंतर शरद पवार यांनी नुकताच १२ आणि १३ जून रोजी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध तालुके आणि त्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तिथल्या नागरिकाशी संवाद साधला त्यातून त्यांनी महत्वाची टिपणं तयार केली असून त्याद्वारे मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहतीच पत्र लिहिलं आहे.
|
|
आपल्या पत्रात म्हणतात, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील कमी पाऊस असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनान पुरदर उपसा सिंचन योजना, गुंतवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना जूस केल्या आहेत. पण या योजनांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
दरम्यान, यावेळी इथल्या ग्रामस्थांशी चर्चेदरम्यान इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा वासाठी नागरिकानी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. या समस्यांबाबत प्रकल्प निहाय आणि गावनिहाय स्वतंत्र टिपण पत्रासोबत जोडल्याचे शरद पवारांनी म्हटल आहे. जिल्ह्यातील हा पारंपारिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
यासाठी मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मृदा व जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री पाल्या उपस्थितीत मुंबईत गांभीर्यपूर्वक बैठकीचं आयोजन करण्यात यावं. तसंच या बैठकीला संबधित विभागाचे निव आणि लोकप्रतिनिधी यांना देखील बोलवण्यात याव, असही शरद पवारानी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात मारल आह.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


