
Pimpri : पवनेपेक्षा इंद्रायणीचे पाणी हे अधिक दूषित असल्याने महापालिकेला जलशुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला सुमारे दहा कोटी रुपये, तर इंद्रायणी नदीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रियेसाठी सात कोटी रुपये खर्च होत आहेत.
पवना धरणातून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथे शुद्ध करुन संपूर्ण शहराला वितरित केले जाते. पवना नदीतून दररोज ५१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. रासायनिक द्रव्य, पावडरचा वापर करुन पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी एका वर्षाला दहा कोटी रुपयांचा खर्च येतो.
|
Pune : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप ने सात थर लावून फोडली |
आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर पाणी हे निघोज येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून उचलले जाते. अशुद्ध पाणी भूमिगत जलवाहिनीतून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करुन समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध करण्यासाठी एका वर्षाला सात कोटी रुपयांचा खर्च येतो, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
आंद्रा धरण ते निघोजे बंधारा हे अंतर २२ किलोमीटर आहे. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूस ३४ गावे आहेत. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीचा परिसर आहे. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. सांडपाणी थेट नदीत मिसळते. औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रीत पाणीही नदीत सोडण्यात येते. इंद्रायणीचे पाणी जास्त दूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडरचा अधिक वापर करावा लागत आहे. परिणामी, इंद्रायणीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी सात कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर ३२ किलोमीटर आहे. पवना नदीच्या दोन्ही बाजूस बारा गावे आहेत. उर्सेत एमआयडीसी भाग असून मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नाहीत. त्यामुळे नदी पाणी प्रदूषित होते. मात्र, त्याचे प्रमाण इंद्रायणी नदीपेक्षा कमी असल्याने पाणी शुद्धीकरणास खर्च कमी येतो.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




