
Mumbai : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं आज निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा समूहाकडून टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. टाटा यांच्या निधनाने आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माझ्यासाठी ते मित्र मेंटॉर आणि गाईड होते. माझे प्रेरणास्त्रोत होते, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखरन यांनी दिली.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी सायंकाळी मुंबईत निधन झालं. रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उद्योगपती रतन टाटा यांची बुधवारी सांयकाळी तब्येत बिघडल्याचं वृत्त हाती आलं होतं. त्यानंतर काही तासांनी उद्योगपती रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या मृत्यूने देश शोकसागरात बुडाला आहे. टाटा ग्रुपला व्यवसायात यश मिळवून देण्यास रतन टाटा यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी केलेलं कार्य सदैव आठवणीत राहणारं आहे. रतन टाटा देशाला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे.
|
Mangaon Bus Accident : रायगडमध्ये भीषण अपघात, एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली, आठ महिला जखमी |
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. 'रतन टाटा हे प्रामाणिक, नैतिक लीडरशिप आणि परोपकाराचा आदर्श होते. ते आमच्या आठवणीत सदैव राहतील,असे गोयंका म्हणाले.
1991 साली झाले होते चेअरमॅन
दरम्यान, रतन टाटा वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे १९९१ साली ऑटो ते स्टीलशी संबंधित समूह आणि टाटा समूहाचे चेअरमॅन झाले होते. चेअरमॅन झाल्यावर रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी २०१२ सालापर्यंत टाटा समूहाचं नेतृत्व केलं. १९९६ साली टाटा यांनी टेलीकॉम कंपनी टाटा टेलीसर्व्हिसेजची स्थापना केली होती. तर २००४ साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसज बाजारात लिस्ट झाली होती.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


