मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या (नाथसागर जलाशय) पाणीसाठ्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि ऊपरी भागातून आलेल्या पाण्यामुळे प्रचंड वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा थेट ९३.९७ टक्क्यांवर पोहोचला असून धरण ओвяसण्याच्या उंबरठ्यावर आहे. धरणाची ही उत्तम जलस्थिती पाहता शनिवारी (ता. ८) पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते नाथसागरातील पाण्याचे विधिवत जलपूजन करण्यात आले. गोदामातेला खण, नारळ व पुष्पहार अर्पण करून ओटी भरण्यात आली आणि उपस्थितांनी 'गोदामातेचा जयघोष' केला.
धरणातील सध्याची पाणीपातळी आणि जलसाठ्याची आकडेवारी:
-
पातळी व कुलसाठा: धरण नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नाथसागराची पाणीपातळी सध्या ४६३.५७० मीटर इतकी नोंदवली गेली आहे. धरणात एकूण दोन हजार ७७८.०६२ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाणी साठले असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा दोन हजार ३९.९५६ दलघमी इतका झाला आहे.
-
पाण्याची आवक: मागील २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ११ हजार ९२६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सतत सुरूच होती.
गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू:
-
पाण्याचे नियमन: धरणात आवक सतत सुरू असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वतीने सुरक्षेचा उपाय म्हणून धरणाचे ८ दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदीपात्रात ४ हजार ३२८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीवरील आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन्ही प्रमुख बंधारे पूर्णपणे भरून वाहत आहेत. यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेतीला व भूजल पातळीला मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या जलपूजन सोहळ्याप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, पैठण नगरपरिषदेच्या अध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी जी. सी. गौडा, महापालिका आयुक्त येडगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



