
India vs Srilanka Match Result : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील सुपर ४ सामना पार पडला. या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवून ठेवला होता.
मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीतील स्थान देखील निश्चित केलं आहे.
|
|
भारतीय संघाने दिलं २१४ धावांचं आव्हान..
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची सुरुवात करताना शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. तर कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी केली.
या खेळी दरम्यान ७ चौकार आणि २ षटकार मारले. तर केएल राहुलने ३९ आणि ईशान किशनने ३३ धावांची खेळी केली. शेवटी अक्षर पटेलने २६ धावांची बहुमूल्य खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ४९.१ षटकात २१३ धावांपर्यंत पोहचवली.
लंकेचा विजयरथ थांबला...
या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवण्यासाठी २१४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव देखील डगमगला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स घेत सामन्यात दबदबा बनवून ठेवला. शेवटी गोलंदाजीत नडणारा वेलालागे फलंदाजी करतानाही भारतीय संघाला नडला.
वेलालागे आणि धनंजय डी सिल्वाने अर्धशतकी भागीदारी करत श्रीलंकेला या सामन्यात जिवंत ठेवलं होतं. धनंजय डी सिल्वा ४१ धावा करत माघारी परतल्यानंतर भारतीय फॅन्सच्या जीवात जीव आला. मात्र वेलालागे फेविकॉलसारखा चिपकुन राहिला.
त्याने ५ गडी बाद करण्यासह नाबाद ४२ धावांची खेळी केली. मात्र श्रीलंकेचा संघ विजयापासून ४१ धावा दूर राहिला. यासह भारताने अंतिम फेरीतील स्थान जवळ जवळ निश्चित केलं आहे. तर श्रीलंकेचा विजयी रथ थांबला आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




