
Eknath Shinde On Maharashtra Rain: राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिला. यावेळी नुकसानग्रस्त नागरिकांना सरकार करत असलेल्या मदतीची माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.'आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही.', असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितेल की, 'काही दिवसांपूर्वी कोणी तरी मुलाखत घेतली होती. ते डबल इंजिन का ट्रिपल इंजिन सरकार म्हणाले. डबल इंजिनचे काम बघून अजितदादा आले. आला ट्रिपल इंजिन झाले. आता या ट्रिपल इंजिनचे काम वेगाने सुरु आहे. देवेंद्रजींनी सुरु केलेली कामं त्यांनी अडीच वर्षांत बंद पाडली. ती आता आम्ही सुरु केली आहे. जनतेचे हित लक्षात घेऊनच कामं केली पाहिजे. आम्ही अहंकार मागे ठेवून कामं केली. आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. वर्क फ्रॉम होम नाही.' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
'हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्याचे सरकार चांगले काम करत आहे. तुम्ही कितीही टीका केली, आरोप केले तरी आम्ही कामाने उत्तरं देऊ. वाफेचे इंजिन नाही तोंडाची वाफ असते. त्यांना बोलू द्या, आम्ही कामं करत राहू. आमच्या कामाचा स्पीड वाढला आहे. त्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आता पुढे काय होणार असे त्यांना वाटते.' , असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
|
Mumbai Dams : तुळसी, विहार, तानसापाठोपाठ मोडक सागरही ओव्हर फ्लो |
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाचा अलर्ट आहेत. पूरग्रस्त भागात आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. राज्यातील जनता आणि शेतकरी संकटात सापडतो तेव्हा सरकारने त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.'
तसंच, 'नुकसानग्रस्तांना मदत दिली जाते आहे. बोलून आम्ही थांबत नाही तर प्रत्यक्ष कृतीत काम करतो. फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी ऐवढ्यापूरते हे सरकार मर्यादीत राहत नाही. कारण हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'दिखाव्यासाठी आम्ही इर्शाळवाडीला गेलो नव्हतो. चिखल तुडवत आम्ही तिथे गेलो. इर्शाळवाडी दुर्घटनानंतर या गावातील गावकऱ्यांना सिडकोमार्फत घरं बांधून दिली जाणार आहे.', असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




