
Eknath Shinde On Maharashtra Rain: राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिला. यावेळी नुकसानग्रस्त नागरिकांना सरकार करत असलेल्या मदतीची माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.'आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही.', असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितेल की, 'काही दिवसांपूर्वी कोणी तरी मुलाखत घेतली होती. ते डबल इंजिन का ट्रिपल इंजिन सरकार म्हणाले. डबल इंजिनचे काम बघून अजितदादा आले. आला ट्रिपल इंजिन झाले. आता या ट्रिपल इंजिनचे काम वेगाने सुरु आहे. देवेंद्रजींनी सुरु केलेली कामं त्यांनी अडीच वर्षांत बंद पाडली. ती आता आम्ही सुरु केली आहे. जनतेचे हित लक्षात घेऊनच कामं केली पाहिजे. आम्ही अहंकार मागे ठेवून कामं केली. आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. वर्क फ्रॉम होम नाही.' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
'हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्याचे सरकार चांगले काम करत आहे. तुम्ही कितीही टीका केली, आरोप केले तरी आम्ही कामाने उत्तरं देऊ. वाफेचे इंजिन नाही तोंडाची वाफ असते. त्यांना बोलू द्या, आम्ही कामं करत राहू. आमच्या कामाचा स्पीड वाढला आहे. त्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आता पुढे काय होणार असे त्यांना वाटते.' , असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
|
Mumbai Dams : तुळसी, विहार, तानसापाठोपाठ मोडक सागरही ओव्हर फ्लो |
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाचा अलर्ट आहेत. पूरग्रस्त भागात आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. राज्यातील जनता आणि शेतकरी संकटात सापडतो तेव्हा सरकारने त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.'
तसंच, 'नुकसानग्रस्तांना मदत दिली जाते आहे. बोलून आम्ही थांबत नाही तर प्रत्यक्ष कृतीत काम करतो. फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी ऐवढ्यापूरते हे सरकार मर्यादीत राहत नाही. कारण हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'दिखाव्यासाठी आम्ही इर्शाळवाडीला गेलो नव्हतो. चिखल तुडवत आम्ही तिथे गेलो. इर्शाळवाडी दुर्घटनानंतर या गावातील गावकऱ्यांना सिडकोमार्फत घरं बांधून दिली जाणार आहे.', असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



