
Chhatrapati Sambhajinagar News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफीची माहिती जमा करण्यासाठी पुढील तीन दिवस (ता. 19 एप्रिल) मुदत वाढ देण्यात आली आहे. या याेजनेचा संभाजीनगर जिल्ह्यातील 28 गावांमधील विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे राज्यातील दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शुल्क प्रतीपूर्ती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
|
Pune News : दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांकडून अटक; ३ दुचाकी केल्या जप्त |
त्यानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील बारावीच्या 2 लाख 84 हजार 208 तर दहावीच्या 3 लाख 28 हजार 914 अशा एकूण 6 लाख 13हजार 112 विद्यार्थ्यांना या शुल्क माफीची सवलत मिळणार आहे.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 28 गावांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी 12 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीत असल्याने ही मुदत आता 19 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे.
राज्यात कमी पाऊस पडल्याने 40 तालुक्यातील 1 हजार 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती.
शहर
- पुणे: डिंभे धरणातून १०,४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग; घोद नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
महाराष्ट्र
- अमरावती: पश्चिम विदर्भातील ४५ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू
- गडचिरोली: भामरागडला महाप्रलयाचा विळखा; ३०० हून अधिक घरांमध्ये पाणी, वीज आणि मोबाईल सेवा सलग दोन दिवसांपासून ठप्प
- कोल्हापूर: पाटगावमधील शिवाजीनगर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी
- सातारा: आजीच्या मागे धावणाऱ्या चिमुकड्यावर काळाचा घाला; सातारा तालुक्यातील अजोली-लिंब येथे उघड्या नाल्यात पडून बालकाचा मृत्यू
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;






























Subscribe to my channel



