
Baramati Accident : बारामतीमध्ये ट्रक आणि दुचाकीमध्ये भयंकर अपघात झाला होता. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये वडिलांसह दोन चिमुकलींना ट्रकने चिरडले. त्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये सोन्यासारखा मुलगा आणि २ नाती गमावल्यामुळे बसलेला धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांनी देखील प्राण सोडले. २४ तासांत घरातील चौथा व्यक्ती गेल्यामुळे आचार्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बारामतीमध्ये रविवारी दुपारी १२ च्या सुमारास मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे बारामतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये ओंकार आचार्य आणि त्यांच्या मुली सई (११ वर्षे) आणि मधुरा (५ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील ३ सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे आधीच आचार्य कुटुंब दु:खात होते. अशामध्ये त्याच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचे २४ तासांत निधन झाले. त्यामुळे आचार्य कुटुंबाला मोठा धक्का बसला.
|
Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला |
ओंकार आचार्य आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. या घटनेचा धक्का सहन न झाल्यामुळे राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज पहाटे निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. अपघातामध्ये आपला सोन्यासारखा मुलगा आणि नाती गेल्यामुळे श्रीनिवास हे सतत रडत होते. त्यांच्या जाण्याच्या दु:खात श्रीनिवास यांनी देखील प्राण सोडले. २४ तासांत एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीमध्ये शोककळा परसरली आहे.
दरम्यान, ओंकार आचार्य हे रविवारी दुपारी १२ वाजता आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकीवरून प्रवास करत होते. ते खंडोबानगर चौकातून जात असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांच्याही अंगावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातामध्ये ओंकार यांनी जागीच प्राण सोडले. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषीत केले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




