बांगलादेशमध्ये अलिकडेच निवडणुका पार पडल्या. यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहुमत मिळवले आहे. आता 17 तारखेला बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या समारंभाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आहे. या सोहळ्यासाठी भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना बांगलादेशला पाठवले जाणार आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओम बिर्ला बांगलादेशला जाणार
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा 17 फेब्रुवारी रोजी ढाका येथील राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझा येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते, मात्र याच काळात मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आणि दिल्लीत AI शिखर परिषदेच्या तयारीमुळे पंतप्रधान मोदी बांगलादेशला जाऊ शकणार नाहीत. त्यांचा जागी ओम बिर्ला बांगलादेशला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा दणदणीत विजय
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बांगलादेशच्या 13 व्या संसदीय निवडणुकीत दमदार विजय मिळवला आहे. तारिक रहमान आता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहोत. त्यांचे वडील झियाउर रहमान बीएनपीचे संस्थापक होते आणि त्यांची आई खालिदा झिया माजी पंतप्रधान होत्या. रहमान यांनी 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देश सोडला होता. मात्र अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत रहमान यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवून इतिहास रचला. आता पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था आणि आर्थिक स्थिरता मजबूत करण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.
दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारणार
तारिक रहमान यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी फोनवरून रहमान यांचे अभिनंदन केले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या सर्व बलिदानांची आठवण केली. त्यांच्या शपथविधीला जगभरातील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आता भारतही आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. हे दोन्ही देशांमधील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. बीएनपीने नेहमीच भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




