Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणात ही पहिली अटकची कारवाई आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, वरिष्ठ विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
अरुणकुमार मोहंता, मोहम्मद अमीर खान आणि पप्पू कुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही कर्मचारी बालासोर जिल्ह्यात तैनात आहेत. आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुराव्याशी छेडछाड करत असल्याचे सीबीआयला तपासात आढळून आले.अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता बाहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसने स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसही त्याच्या कचाट्यात आली. या भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1000 हून अधिक जण जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा तपास 6 जूनला सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या समितीला अपघाताचे मुख्य कारण 'चुकीचे सिग्नलिंग' असल्याचे आढळून आले आहे.
कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीने (CRS) रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहानगा बाजार येथील स्टेशन मॅनेजरने S&T कर्मचार्यांना दोन समांतर ट्रॅक जोडणार्या स्विचच्या कामात अडथळे येत असल्याचे सांगितले असते तर दुरुस्ती करण्यात आली असती. नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बालासोर जिल्ह्यातील बहानगा मार्केट आणि त्याच्या आसपासच्या गावांच्या विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




