
Ajit Pawar on Baramati Loksabha : अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून बारामतीसाठी लोकसभेला सर्वात कमी मतदान झाल्याने नेमका कोणाला तोटा होणार आणि कोणाला फायदा होणार? याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये लढत होत आहे. मात्र, अपेक्षित मतदान न होता थेट 2019 च्या तुलनेत टक्का घसरल्याने दोन्ही गटातही अस्वस्थता आहे. पैशांचा वापर झाल्याचाही आरोप होत आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये घटलेल्या मताधिक्यावर भाष्य केलं आहे.
काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल
अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी झाला, पण बारामतीत थोडं वाढलं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे मतदान झालेलं नाही. बारामतीमध्ये कसंबसं 60 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदान करुन काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल. मतदान कमी झाल्याने चिंता नाही. मागच्या वेळीपेक्षा बारामतीची तुलना करता मतदानाचा टक्का वाढला आहे. कालपासून शिरुर मावळ पुणे लोकसभा मतदारसंघात कामाला सुरुवात केल्याचे ते म्हणाले.
|
|
बारामतीच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारींवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, दोघांनीही एकमेकांवर तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारी होत असतात, त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. पीडीसीसी बँक उघडी असेल, तर चौकशी करावी, सीसीटीव्ही पाहून कारवाई करा, असे अजित पवार म्हणाले.
आव्हान देणाऱ्याला महत्व देत नाही
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आव्हानावर म्हणाले की, अमोल कोल्हे आव्हान देत असतील, तर त्यांचे काम करतात, पण मी कामाचा माणूस आहे. आव्हान देणाऱ्याला महत्व देत नाही. जो मला आव्हान देतो त्याला खासदारकीचे तिकिट मीच देऊन निवडूनही आणलं होतं. दिवस बदलत असतात, त्यांना करायचे ते करु द्या, आम्ही जनतेला सांगू. ते पुढे म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी जनसंपर्क ठेवला नाही. राजीनामा देणार होते, पण असा काय चमत्कार घडला? अभिनय क्षेत्रातील असल्याने खासदार म्हणून काम करणं अशक्य असल्याची भूमिका कोल्हेंची होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होईल का?
अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याचे विधान शरद पवारांनी केलं. मात्र हे त्याचे वैयक्तिक असेल. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी काय विचार करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. निवडणूक सुरु झाल्यापासून देश आणि राज्य पातळीवरील पक्ष आहे. साऊथमध्ये राज्य पातळीवरील पक्ष जास्त ताकदवान असल्याचे ते म्हणाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




