
Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'अमृत भारत स्टेशन' योजनेचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील तब्बल ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी त्यांनी पायाभरणी केली.
या कार्यक्रमात बोलताना पीएम मोदींनी सांगितले की, 'आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. देशातील १३०० रेल्वे स्थानकांपैकी ५०८ अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.'
'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत पंतप्रधानांनी देशातील वेगवेगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुर्निकासाच्या कामांचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. आतापर्यंत हा भारतीय रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबतचा सर्वात मोठा निर्णय आहे. २७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५०८ रेल्वे स्थानकांचा या योजनेअंतर्गत पुनर्विकास होणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या विकासाठी जवळपास २४ हजार ४७० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी सांगितले की,'याचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 4500 कोटी रुपये खर्चून ५५ अमृत स्टेशन विकसित केले जाणार आहेत. राजस्थानमधील ५५ रेल्वे स्थानकही अमृत रेल्वे स्टेशन म्हणून विकसित होणार आहेत. रेल्वेमध्ये जेवढी कामं केली जात आहेत त्यामुळे सर्वांना आनंद आणि आश्चर्य वाटत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाचे आभार.'
|
|
'जगातील दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, यूके आणि स्वीडन यासारख्या देशांपेक्षा या 9 वर्षात आपल्या देशात जास्त रेल्वे रुळ टाकण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये एकूण जेवढे रेल्वे ट्रॅक आहेत ते गेल्या काही वर्षांमध्ये भारतात तयार करण्यात आले. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम तयार करण्यात येणार आहेत. त्याचसोबत, हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आह.', असं ही त्यांनी सांगितलं.
असा केला जाणार रेल्वे स्थानकांना पुनर्विकास -
- रेल्वे स्थानकांचा सिटी सेंटर म्हणून विकास केला जाणार.
- शहरांमधील दोन्ही टोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार.
- रेल्वे स्थनकांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार.
- अत्याधुनिक प्रवासी सुविधांना प्राधान्य दिले जाणार.
- उत्तम मालवाहू व्यवस्था आणि इंटरमॉडेल इंटीग्रेशन करण्यात येणार.
- एकसमान आणि सहाय्यक मार्गदर्शक चिन्हांचा समावेश.
- स्थानिक कला आणि संस्कृतीला प्राधान्य देण्यात येणार.
या राज्यातील इतक्या रेल्वे स्थानकांचा समावेश -
उत्तर प्रदेश - ५५ रेल्वे स्थानक
राजस्थान - ५५ रेल्वे स्थानक
बिहार- ४९ रेल्वे स्थानक
महाराष्ट्र - ४४ रेल्वे स्थानक
पश्चिम बंगाल - ३७ रेल्वे स्थानक
मध्य प्रदेश - ३४ रेल्वे स्थानक
आसाम - ३२ रेल्वे स्थानक
ओडिशा - २५ रेल्वे स्थानक
पंजाब - २२ रेल्वे स्थानक
गुजरात - २१ रेल्व स्थानक
तेलंगणा - २१ रेल्वे स्थानक
झारंखंड- २० रेल्वे स्थानक
आंध्र प्रदेश - १८ रेल्वे स्थानक
तामिळनाडू - १८ रेल्वे स्थानक
हरियाणा - १५ रेल्वे स्थानक
कर्नाटक - १३ रेल्वे स्थानक
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



