बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता कायम समाजातील वास्तव सांगत प्रहार करत असतात. त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये त्या प्रत्येक मुद्द्यावर अतिशय धाडसीपणे स्वतःचं मत व्यक्त करताना दिसतात. आता पुन्हा नीना गुप्ता यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. ज्यामुळे नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय पुरुषांना लग्नासाठी फक्त व्हर्जिन मुलीच लागतात… तर सुना डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांचे आशीर्वाद घेतात. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, ‘मुलांना लग्नासाठी फक्त व्हर्जिन मुलीच लागतात. पुरुष लग्न करताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात… मुलांना फक्त अशा मुली हव्या असतात, ज्या कुटुंबात मिसळून राहतील… हे पूर्वीपासून चालत आलं आहे… त्यामध्ये आज देखील कोणते बदल झालेले नही..
यावर मुलखत घेणारा व्यक्ती म्हणाला, पण आता तर अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. यावर नीना गुप्ता म्हणाल्या, ‘कुठे आणि काय – काय बदललं आहे… कोण म्हणतं सर्व काही बदललं आहे? तुम्ही भारताबद्दल बोलत आहात ना… आमच्या येथे तर अद्यापही काही बदलेलं नाही.. सुना आज देखली डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात…’
‘मी आता मुलाखत देत आहे म्हणून हे सर्व काही बोलतये असं नाहीये… माझ्या वडिलांच्या बाजूची एक मुलगी आहे. तिचं लग्न मुंबईतील एक मुलासोबत झालं… मुलीने जेव्हा सासरी राहण्यास नकार दिला तेव्हा माझ्या वडिलांना बोलवलं होतं. तेव्हा कळलं की, मुलगी साई बाबा यांची पूजा करते आणि सासरच्या लोकांची इच्छा होती की, मुलीने त्यांच्या गुरुची पूजा करायला हवी… एवढंच नाही तर, माझ्या भाचीची सासू अजूनही बेडसाईड टेबलवर कुटुंबाचे फोटो ठेवू देत नाही. आपल्याला अजूनही खूप काही बदलायचं आहे.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्ता यांनी देखील खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. नीना गुप्ता यांना 1989 मध्ये जेव्हा समजलं की त्या गरोदर आहेत, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. परंतु त्यांना या गोष्टीचीही जाणीव होती की यापुढील त्यांचा प्रवास काही सोपा नसणार. कारण त्या काळात नीना गुप्ता लग्नाआधी गरोदर राहिल्या होत्या. इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता गरोदर राहिल्या होत्या
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




