अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. प्रेम, लग्न, घटस्फोट आणि फसवणूक… या कारणांमुळे कायम चर्चेत असलेल्या अभिनेत्री कधी गायब होतात कळत देखील नाही. असंच काही मराठमोळ्य अभिनेत्रीसोबत देखील झालं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीची ओळख विवाहित दिग्दर्शकासोबत होते. सुरुवातीला दिग्दर्शकामुळे अभिनेत्रीला अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. पण त्यांच्या नात्याचा अंत झाल्यानंतर अभिनेत्री आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यानंतर ती लग्न करते, पण नवऱ्याची साथ देखील आयुष्यभर मिळत नाही… अखेर आज अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आहे.
अभिनेता आमिर खान आणि जॅकी श्रॉफ स्टारर ‘रंगीला’ सिनेमामुळे उर्मिला हिने प्रेकक्षांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली… सिनेमाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलेलं. ‘रंगिला’ सिनेमाच्या यशानंतर, वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली. 90 च्या दशकात उर्मिला हिच्यासमोर अनेक लोकप्रिय अभिनेत्री देखील फिक्या पडल्या होत्या.
राम गोपाल वर्मा यांच्यावर उर्मिला हिचा जीव जडलेला, याच कारणामुळे, दिग्दर्शकाने देखील दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, प्यार तूने क्या किया, भूत आणि एक हसीना थी… यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिला संधी दिला आणि तिने देखील दमदार भूमिका बजावली. अशात दोघांच्या नात्याची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये वाऱ्यासारखी पसरली.
सांगायचं झालं तर, उर्मिला हिने अधिक सिनेमा राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच केले आणि हिच अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. कारण जेव्हा राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला दोघांच्या अफेअफबद्दल कळलं तेव्हा दिग्दर्शकाच्या पत्नीने अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली.. असं देखील सांगण्यात आलं आहे.
त्यानंतर उर्मिला आणि राम गोपाल वर्मा कोणत्याच सिनेमात एकत्र दिसले नाही. अशात अन्य दिग्दर्शकांनी देखील उर्मिला हिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आणि अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं.
त्यानंतर 2014 मध्ये उर्मिला हिने स्वतःपेक्षा 10 वर्ष लहान मॉडेल आणि उद्योजक मोहसिन अख्तर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मीला आणि मोहसिन यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



