5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

ईडी आणि इतर तपास संस्था निवडणुकीपूर्वीच विरोधीपक्षांना लक्ष्य करतात का? प्रथमत: या प्रश्नावर ईडीचा -आणि भाजपचा युक्तिवाद - सैद्धांतिकदृष्ट्या योग्यवाटतो : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील कारवाईनिवडणुकीच्या टप्प्यांद्वारे निश्चित केली जाऊ शकतनाही. गैरकृत्ये समोर येत असतील तर राजकीयकॅलेंडरची पर्वा न करता तपास केला पाहिजे. कोणाच्याहीसोयीसाठी त्यांना थांबवू नये. पण, हा केवळ योगायोग आहे का की निवडणुकीपूर्वीविरोधी पक्षांना सातत्याने लक्ष्य केले जाते. केंद्रातीलसत्ताधारी पक्षाला अशा तपासांना सामोरे जावे लागतनाही? संविधानाने असे आदेश दिले आहेत की तपाससंस्थांनी भीती किंवा पक्षपात न करता काम करावे. त्यांनी राजकीय फायदा घेण्याऐवजी त्यांची कर्तव्ये पारपाडावीत. तरीसुद्धा गेल्या दशकातील राजकीय कथेचा बारकाईने विचार केल्यास ईडी आणि सीबीआयन्यायाच्या साधनांपेक्षा राजकारणाचे साधन म्हणून अधिक काम करत आहेत या विश्वासाला बळकटी मिळते. राजकारणात सार्वजनिक धारणा ही लोकशाही स्पर्धा अवलंबून असलेल्या वर्तन, विश्वास आणि निष्पक्षतेला आकार देते. लाखो मतदारांना निवडणूक क्षेत्रातअसमानता जाणवू लागते तेव्हा निकालांची वैधता आणिलोकशाही जाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणूनच केंद्रीयसंस्थांकडून पक्षपातीपणाची धारणा केवळ तक्रार म्हणूनपाहू नये; ती लोकशाहीमध्ये समान सहभागाच्या भावनेतरुजलेली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीतृणमूलच्या राजकीय सल्लागार कंपनी-आय-पीएसीवरील छाप्यामुळे ही धारणा आणखी बळकटझाली. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. राज्यआणि केंद्राच्या निवडणुकांमध्ये ‘आप’ला देखील ईडीआणि सीबीआयच्या अशाच कारवाईचा सामना करावालागला होता. २०२१ च्या तामिळनाडू विधानसभानिवडणुकीदरम्यान द्रमुक प्रमुख एमके स्टॅलिन यांच्याकुटुंबातील सदस्यांवर आयकर छापे टाकण्यात आले होतेआणि ईडीने अनेक मंत्र्यांचीही चौकशी केली होती. गेल्यादशकातील अशा कृतींना निवडणूक परिदृश्यातून वेगळेकरून पाहणे कठीण आहे. हे तपास संस्था राजकीयपोकळीत काम करत नाहीत. विशेषतः निवडणुकीदरम्यानते प्रमुख नेत्यांविरुद्ध - जाणूनबुजून किंवा चुकून -कारवाई करतात तेव्हा त्याचे राजकीय परिणामअपरिहार्यपणे होतात. २०१४ पासून उपलब्ध असलेल्याडेटाच्या विश्लेषणातून असे दिसून येते की सीबीआयआणि ईडीने दाखल केलेली सुमारे ९५% प्रकरणे विरोधीनेत्यांविरुद्ध आहेत. ईडीच्या छाप्यांमध्येही लक्षणीय वाढझाली आहे. २०१४ पर्यंतच्या दशकात ईडीच्या छाप्यांचीसंख्या शंभरच्या आसपास होती. ती नंतरच्या दशकातहजारोंवर पोहोचली. आणि सध्याच्या केंद्रीयमंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांपैकी २९ मंत्र्यांवर (जवळपास४०%) गुन्हेगारी खटले दाखल आहेत हे असूनही असेघडते. ही माहिती मंत्र्यांनी स्वतः निवडणूक आयोगालादिलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यात हत्या,खून करण्याचा प्रयत्न, अपहरण, चोरी आणि फसवणूकयासारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणांचीचौकशी देखील त्याच कठोरतेने आणि वेगाने झाली आहेका? राजकीयदृष्ट्या एका पक्षावर हा पद्धतशीर दबाव हेतूसिद्ध करत नसला तरी तो असमानतेची धारणा निश्चितचबळकट करतो. व्यवस्थेत संस्थांवर विश्वास आधीचकमी आहे. तिथे लोकशाही स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीरशंका निर्माण होतात. लक्षात घ्या की आपण येथेआरोपांच्या गुणवत्तेवर चर्चा करत नाहीत; त्यासाठीचौकशी आवश्यक आहे. परंतु कोणत्याही लोकशाहीमध्येएक पक्ष निवडणूक प्रचारादरम्यानही संस्थात्मकतटस्थतेचा पूर्ण फायदा घेत असेल आणि दुसरा पक्षसतत तपासणीला सामोरे जात असेल तर समान संधीचीभावना कमकुवत होते. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचेआरोप हे केवळ वैयक्तिक बाबी नाहीत; तर तोविश्वासाचा प्रश्न आहे. हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचादबाव संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर जाणवतो.

मतदारांना असे वाटू लागते कीनिवडणुकीचे मैदान समतुल्य नाही, तेव्हानिकालांची वैधता आणि लोकशाहीजाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणून,केंद्रीय संस्थांकडून पक्षपातीपणाच्याधारणेकडे तक्रार म्हणून पाहिले जाऊ नये.

This post was originally published on this site.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



