अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सतत होणाऱ्यागदारोळात संसदेची गौरवशाली परंपरा खंडित होतअसल्याचे पाहणे लोकशाही व्यवस्थेवर विश्वासठेवणाऱ्यांसाठी खूप वेदनादायक आहे. राष्ट्रपतींच्याअभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर नरेंद्र मोदी यांनाबोलू दिले गेले नाही. परंतु असे पहिल्यांदाच घडलेलेनाही. २००४ मध्ये मनमोहन सिंग यांनाही ही संधीनाकारली गेली होती. परंतु यावेळी एक नवीन उदाहरणमांडण्यात आले. प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आलातेव्हा पंतप्रधान स्वतः लोकसभेत उपस्थित नव्हते. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आभारप्रस्तावावरील चर्चा रद्द झाली असेल तर अर्थसंकल्पीय चर्चाही गदारोळात वाहून गेली. संसदेच्या तीन वार्षिक अधिवेशनांपैकी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षित गांभीर्यआणण्याच्या तडजोडीत सत्ताधारी भाजप किंवाकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष रस दाखवतनाहीत. खरे तर सभागृहात व्यत्यय आणि वारंवारतहकुबी भाजपसाठी फायदेशीर आहे. कारण ते अस्वस्थ प्रश्न टाळण्याची सोयीस्कर संधी मिळते. दुसरीकडेविरोधी पक्षांनी - विशेषतः काँग्रेसने - संसदेत गंभीरआणि तर्कशुद्ध चर्चेपेक्षा त्यांचा गदारोळ वचिथावणीखोर घोषणाबाजी जनतेपर्यंत अधिकप्रभावीपणे पोहोचते, असा असा निष्कर्ष काढला आहे.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातअरुण जेटली राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हात्यांनी जाहीरपणे म्हटले होते की संसदेत व्यत्यय आणणेहे लोकशाहीचे उल्लंघन नाही. एका वर्षानंतरलोकसभेतील त्यांच्या समकक्ष सुषमा स्वराज यांनीहीहेच मत मांडले. 2012 मध्ये त्या म्हणाल्या, संसदेचेकामकाज होऊ न देणे हे देखील लोकशाहीचे एक रूपआहे. अलिकडच्या संसदीय इतिहासावरून असे दिसूनयेते की विरोधी पक्षातील राजकीय पक्षांमध्ये ही धारणारूढी झाली आहे. 1995 मध्ये भाजप विरोधी पक्षात होता.तेव्हा त्यांनी नरसिंह राव सरकारमधील दूरसंचार मंत्रीसुखराम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संपूर्णहिवाळी अधिवेशन थांबवले होते. 2001 मध्येवाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळातकाँग्रेसने तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचाबहिष्कार टाकला होता. तेहलका टेप्स घोटाळ्यातफर्नांडिस यांचे नाव समोर आले होते. फर्नांडिस यांनासंसदेत बोलण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस खासदारांनीगोंधळ घातला. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखालीलसंसदीय स्थायी समित्यांच्या बैठकांना उपस्थितराहण्यासही त्यांनी नकार दिला होता. 2010 मध्येमनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारलाहादरवून टाकणाऱ्या 2-जी घोटाळ्याची चौकशीसाठीजेपीसी स्थापन करण्याच्या भाजपच्या मागणीने तेहिवाळी अधिवेशन व्यर्थ गेले होते. अशा व्यत्ययांसाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरले जातअसले तरी संसदेचे कामकाज सुरळीत चालावे याचीजबाबदारी सरकारची आहे हे देखील खरे आहे-त्यासाठी विरोधकांशी तडजोड करण्यात एक पाऊलमागे घ्यावे लागले तरी सरकारने ते करावे. फर्नांडिसयांचा बहिष्कार दीड वर्ष चालला तेव्हा वाजपेयीसरकारने अखेर माघार घेऊन चर्चेसाठी सहमतीदर्शविली होती. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष -राज्यसभेत भैरवसिंग शेखावत आणि लोकसभेत मनोहरजोशी - यांनी पुढाकार घेतला. दोन्ही पक्षांनावाटाघाटीच्या टेबलावर बोलावले आणि संवादाचे सूत्रतयार करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे 2-जीघोटाळ्याच्या जेपीसी चौकशीच्या भाजपच्या मागणीवरसंपूर्ण हिवाळी अधिवेशनात ठाम राहिल्यानंतर मनमोहनसिंग सरकारने शेवटी हार मानण्याचा निर्णय घेतलाहोता. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळित चालावे अशीत्यांची इच्छा होती. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) तीव्र ध्रुवीकरणाच्या या युगात -राजकीय गटांमधील दरी अधिकचवाढली आहे - संसदेची प्रतिष्ठाजपण्यासाठी संयम, धैर्य आणितडजोडीसाठी एक पाऊल मागे घेण्याचीतयारी आता पूर्वीपेक्षा जास्त गरजेचीबनली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
महाराष्ट्र
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप


























Subscribe to my channel




