दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आता जास्त बोलणार नाही असं शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलय. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत दादांच्या विलिनीकरणाबाबत काही बैठका झाल्याची आपल्याला माहिती नाही असं सांगतात. तसच विलिनीकरण होणार असेल, तर शरद पवार गटाला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये यावं लागेल असं सुद्धा अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलय. या पार्श्वभूमीवर आता नवीन माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कल्पना होती. अजितदादांनीच त्यांना तशी कल्पना दिली होती असं समोर आलय.
16 जानेवारीला अजित पवार यांच्या मुंबईतील प्रमकोट या निवासस्थांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. त्यावेळी सुनील तटकरे तिथे होते अशी माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात 10 ते 12 बैठका झाल्या. शरद पवार पक्षाच्या नेत्यांसोबत अजितदादांनी चर्चा केली होती. या बैठकीचा सिलसिला नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झालेला अशी माहिती आहे.
विलिनीकरणाची शेवटची बैठक कधी झालेली?
जानेवारी महिन्यात 16 तारखेला शेवटची बैठक झाली. या बैठकीला सुनील तटकरे उपस्थित होते. अजितदादांनी तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती. सुनील तटकरे सकारात्मक होते अशी माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलिनीकरणाच्या चर्चांबाबत आपल्याला फार माहिती नाही असं सांगत असतात. त्यामुळे ही नवी माहिती महत्वपूर्ण आहे.
राष्ट्रवादी महायुतीसोबत सरकारमध्ये
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील नेते विलिनीकरणासाठी फारसे उत्साही दिसत नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यानंतर प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे प्रमुख नेते आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सरकारमध्ये आहे. तेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. अजितदादांच्या अकाली निधनाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण ढवळून निघालं.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

