अलीकडेच मी माझ्या एका स्तंभात लिहिले होते कीलोकसभेत अल्पमतात असूनही भाजप देशास एकपक्षीयव्यवस्थेकडे नेत आहे. पण याची दुसरी बाजूही आहे. हेदुसऱ्या पक्षाच्या उभारणीच्या शक्यतेचा मार्गही बनवू शकते.अट ही आहे की, हा पक्ष त्या प्रादेशिक पक्षांचे उरलेसुरलेमतदान आपल्या पारड्यात ओढून घेईल, ज्यांना भाजपमिळवण्याचा प्रयत्न करत आहे. विडंबना अशी आहे की, भाजपचे यश काँग्रेसलात्याच्यासाठी एकमेव अखिल भारतीय आव्हान म्हणून समोरयेण्याची आपली जिद्द मजबूत करण्याची संधी देऊ शकते.मला माहीत आहे की या गृहितकावर बरीच शंका घेतलीजाईल, उलट काँग्रेसबद्दल निराश झालेले लोक याचीटिंगलही उडवू शकतात. पण भाजपला ठाऊक आहे कीत्याच्याविरुद्धचे एकमेव मोठे आव्हान काँग्रेसच आहे.पक्षाच्या निवडणूक भाषणांमध्ये सर्वाधिक हल्ला काँग्रेसआणि गांधी कुटुंबावरच केला जातो. हे सत्र त्याराज्यांमध्येही सुरू राहिले, ज्यांमध्ये काँग्रेस शून्य आहे.उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशमध्ये वारंवार सांगितले गेले कीकाँग्रेसने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कारटाकला होता, तर 2024 मध्ये तिथे काँग्रेसला अवघी 2.74टक्के मते मिळाली होती. ओडिशामध्ये प्रश्न विचारण्यातआला की काय ‘शहजादे’ 2014 ची कथा पुन्हा घडवणारआहेत? झारखंडमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरकामकरणाऱ्याच्या घरातून जप्त केलेल्या रोकडचा दाखला देतप्रश्न विचारण्यात आले. बिहारमध्येही काँग्रेसच्या‘तुष्टीकरण’ राजकारणावर वारंवार हल्ले केले गेले.बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूलचा सहकारी घोषित करतम्हटले गेले की हे दोन्ही पक्ष महिलांना 33% आरक्षणाच्यामार्गात अडथळा आणत आहेत. कुठे नगरपालिकेचीनिवडणूक होत असेल आणि काँग्रेसचे तिथे कोणतेही नामोनिशान नसेल तरीही तुम्ही भाजपला काँग्रेसवर हल्ला करताना पाहाल. संसदेच्या मान्सून अधिवेशनात यागृहितकाची सर्वात मोठी परीक्षा ही असेल की भाजप दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात यशस्वी होतो की नाहीआणि संसदेचा आकार वाढवण्यासाठी तसेच मतदारसंघांचे नवीन सीमांकन करण्यासाठी संविधान संशोधन घडवून आणण्यात, महिला आरक्षण विधेयक पास करून घेण्यात यशस्वी होतो की नाही. 240 जागांपासून सुरू करून दोन-तृतीयांश बहुमतासाठी 362 किंवा त्याहून वरचाआकडा जमवणे राजकीय चमत्कारच ठरेल. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश आणिपंजाबमध्ये आणि शेवटी गुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतरच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका होतील. मी केवळ त्या राज्यांची गणना करत आहे, ज्यांचे लोकसभेत 10 पेक्षा जास्तखासदार आहेत. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसचभाजपची मुख्य प्रतिस्पर्धी असेल. त्यामुळे अपेक्षा हीचआहे की भाजपचा काँग्रेसविरोधी आवाज आणखी तीव्रहोईल. पण भाजप 2029 आणि त्यानंतरच्या काळाचाहीविचार करत आहे आणि तो कोणाला आपला भावीप्रतिस्पर्धी म्हणून पाहत आहे? ज्या प्रादेशिक पक्षांनी त्यांना240 वर रोखले होते त्यापैकी समाजवादी पक्षाला सोडूनबहुतांचा सफाया केला गेला आहे. द्रमुक आपलीविचारसरणी टिकवून आहे, पण तामिळनाडूमध्ये भाजपचेकोणतेही बळ नाही. आंध्रमध्ये तेलुगू देसम पक्षाने भक्कमआघाडी बनवली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डीयांचा पक्ष भाजपशी मुकाबला करणारा नाही. इंडिया आघाडीचे इतके सारे घटक पक्ष जेव्हा घायाळझाले आहेत तेव्हा काँग्रेससाठी भविष्य नवीन आव्हानहीआहे आणि नवीन संधीही. ती भाजपची एकमेव किंवाजवळची एकमेव प्रतिस्पर्धी म्हणून धाडसी उडी मारू शकतेकाय? काँग्रेसचे 21 टक्के मते तर पक्की दिसतात. भाजपला2024 मध्ये जवळपास 37 टक्के मते मिळाली. काँग्रेसने जर21 टक्क्यांवरून 5 टक्के जास्त मतेही आणली तरभाजपसाठी खेळ बिघडवू शकते. तुम्ही हे गृहीत धरूनचाललात की या अतिरिक्त मतांपैकी बहुतांश मतेभाजपपासून तुटून येतील. काँग्रेसने जर 30-32 टक्के मतेमिळवली तर भाजप 200 जागांच्या आकडेवारी संकुचितहोईल. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाहीआघाडीचे रूप बदलेल. साहजिकच हे केवळ सैद्धांतिकविषय आहेत, पण भाजपलाही याची जाणीव आहे. ज्याअर्थी आपण सैद्धांतिक चर्चा करत आहोत, त्याअर्थीशैक्षणिक स्रोतांचा दाखला देणे उचित ठरेल. जॉनहॉपकिन्स युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित ‘जर्नल ऑफडेमॉक्रसी’मधील जुलै 2026 मध्ये प्रकाशित एडगर सारआणि पेलिन अयान मुसिल यांच्या संशोधनावर नजर टाका.याचं शीर्षक भारतातील या प्रचलित धारणेच्या उलट आहेकी सत्तेत बसलेल्या पक्षाला पराभूत करण्याचा एकमेव मार्गआघाडीच आहे. संशोधन निबंधाच्या लेखकांचे म्हणणेआहे की विद्वान आणि रणनीतिकारांमध्ये झालेली हीसहमती भ्रमित करणारी आहे की प्रबळ सत्ताधारी पक्षांनानिवडणूकपूर्व बनवलेले पक्षच सत्तेवरून खाली खेचूशकतात. याचे पुरावे आहेत दोन आश्चर्यकारक सत्तास्थित्यंतरे - एक, हंगेरीमध्ये, ज्यामध्ये एकाच पक्षाने ‘तिस्जापक्ष’ ने व्हिक्टर ओरबानच्या फिदेस्झ पक्षाला सत्तेतून बाहेरहाकलले होते; दुसरे, 2024 मध्ये तुर्कियेमध्ये रिपब्लिकनपीपुल्स पार्टीच्या (सीएचपी) दणदणीत विजय. हंगेरीमध्येपीटर माग्यार यांनी नवीन पक्ष उभा केला आणि ओरबानलाभ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर घेरले. माग्यारसुद्धा ओरबानइतकेचकट्टर दक्षिणपंथी आहेत. तुर्कियेमध्ये सीएचपीने स्वतःलानव्या रूपात सामावून घेतले आणि व्यापक विरोधीमतदारांना आपल्या बाजूने सामावून घेतले. हा व्यापकविरोधी मतदार प्रत्येक लोकशाहीमध्ये अस्तित्वात आहे,भारतातही आहे. विरोधक ही मते एकत्र करण्यासाठीबहुपक्षीय आघाड्यांची स्थापना करत आले आहेत. काँग्रेसहा प्रयत्न स्वबळावर करण्याची हिंमत करू शकते काय? आपण श्रीलंका आणि नेपाळमध्ये पाहिले की,शक्तिशाली पक्षालाही कशा प्रकारे सत्तेवरून बेदखल केलेजाऊ शकते. काँग्रेस स्वतःला नवीन अवतारात उभारूशकते? डावे-उजवे हा द्वंद्व कामी येणार नाही. कारणजनकल्याण, वितरणवादी अर्थनीती, सार्वजनिक क्षेत्र,सबसिडी इत्यादी मुद्द्यांवर भाजप काँग्रेसपेक्षा जास्त डाव्याविचारसरणीचा कल प्रदर्शित करते. काँग्रेसला नवीन विचारआणि अजेंडा आणावा लागेल. काँग्रेस या सर्व प्रकरणांनाकशी तोंड देईल? बदललेल्या जगाच्या पार्श्वभूमीवरकाँग्रेसची परराष्ट्र धोरण, आणि अर्थनीती काय असेल? तीम्हणते की मोदी आर्थिक वाढीची जी आकडेवारी देतआहेत, ती खोटी आहे तर काँग्रेस भारताच्या आर्थिकवाढीचा दर 8 टक्क्यांवर कसा पोहोचवेल? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आगामी विधानसभा निवडणुकांतहीसरळ सामना आहे...पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब आणिगुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतरच्या वर्षीकर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणिछत्तीसगडमध्ये निवडणुका होतील. यापैकीबहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसच भाजपची मुख्यप्रतिस्पर्धी असेल. त्यामुळे भाजपचाकाँग्रेसविरोधी आवाज आणखी तीव्र होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




