प्राणायम शरीर आणि मनाला संतुलित राखण्याचा हा एक प्रभावी माध्यम आहे. श्वासाच्या माध्यमातून शरीरातील एनर्जीच्या प्रवाहाला चांगले बनवण्याचे काम प्राणायम करत असते. नियमित प्राणायम केल्याने फुप्फुसे मजबूत होतात आणि शरीरास पर्याप्त ऑक्सिजन मिळत असतो. ज्यामुळे प्रत्येक अवयव नीट प्रकारे काम करतो. आजच्या तणावाच्या काळात थकवा, बेचैनी आणि मानसिक दबाव सामान्य झाला आहे. अशात प्राणायम मनाला शांत करणे आणि एकाग्रता वाढवण्यास सहायक ठरत आहे
प्राणायम केल्यास दिवसभर तुम्ही एक्टीव्ह असता. योगगुरु रामदेव बाबा देखील रोज सकाळीप्राणायम करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते नियमित योगाअभ्यासाने शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि अनेक समस्यातून आपला बचाव शक्य होतो. रामदेव बाबांनी सांगितलेल्या काही प्राणायम विशेष रुपाने फायदेशीर मानले जातात. चला तर त्याची माहिती घेऊयात…
रोज सकाळी करा हे प्राणायम
कपालभाती
या प्राणायम मध्ये वेगाने श्वास बाहेर सोडावा लागतो. हे प्राणायम पचन यंत्रणे मजबूत करणे, पोटाची चरबी कमी करणे आणि शरीराला आतून एक्टिव्ह राखण्यास मदत करते असे रामदेव बाबा सांगतात.
अनुलोम-विलोम
यात आळीपाळीने नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायाचा आणि उच्छवास सोडायचा असतो. त्यामुळे मन शांत होते. आणि शरीरात एनर्जीचे संतुलन कायम राखण्यासाठी हे आसन सहायक असते.
भस्त्रिका
या प्राणायम मध्ये वेगाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा असतो. यामुळे फुप्फुसे मजबूत होतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो.
भ्रमरी
भ्रमरीत मधमाशांसारख्या आवाजात श्वासोच्छवास करायचा असतो. यामुळे तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळण्यासाठी हे प्राणायम उपयुक्त असते.
रोज सकाळी प्राणायम केल्याने काय होते?
नियमितपणे सकाळी प्राणायम केल्याने इम्युन सिस्टीम मजबूत होते. आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. ज्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहाते.
प्राणायम करणाऱ्यांना झोप चांगली येते. दिवसभर ऊर्जादायी वाटते. यामुळे पचन, श्वसनाशी जोडलेल्या समस्या आणि थकवा आदीत सुधारणा येते.
चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे
चांगल्या आरोग्यासाठी प्राणायम सोबत संतुलित डाएट घेणे गरजेचा असतो. रोज पुरेसे पाणी प्यावे, वेळेवर जेवण घ्यावे,नियमित शारीरिक एक्टिव्हीटी करावी आणि योग्य झोप घ्यावी त्याने दिचर्येत सामील करावे.
मोबाईल आणि स्क्रीन टाईम मर्यादित राखावा आणि स्वत:साठी काही वेळ काढावा, या सवयीसोबत प्राणायम केल्याने शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी राहाते.
शहर
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- गोव्यात जन्म-मृत्यू नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन; १ जुलैपासून केंद्रीय CRS पोर्टलवरूनच होणार सर्व प्रक्रिया!
महाराष्ट्र
- शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महा-धरणे आंदोलन!
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका! माहिती अधिकार नियमांतील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र
- पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रोडवर १५ दिवसांपासून वाहतेय मुतारीचे पाणी; प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर!
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- कोकणात पावसाचा हाहाकार; ५ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' कायम! केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय.



























Subscribe to my channel

