बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत बीएनपी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीने सत्ता स्थापन केली आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान तारिक रहमान यांच्यापूर्वी बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार होतं, शेख हसीना या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार सत्तेत आलं. मोहम्मद यूनुस यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. त्यामुळे बांगलादेशमध्ये नवीन सरकार आल्यानंतर नव्या सरकारचं भारताबाबत धोरण नेमकं कसं असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.
बांगलादेशमधील तारिक रहमान यांच्या सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारतासोबतचे धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी बांग्लादेश सरकारने मोठा निर्णय घेलता आहे. दिल्लीमधील बांगलादेशच्या हाय कमिशनने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांसाठी बांगलादेशची व्हिसा सेवा पूर्ववत केली आहे. दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये असलेल्या मोहम्मद यूनुस सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली होती, ही बंदी उठवण्याचा निर्णय आता बांगलादेशच्या नव्या सरकारने घेतला आहे. यामुळे बांगलादेश आणि भारतामधील धोरणात्मक संबंधांना चालना मिळणार आहे.
दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर नव्या सरकारची काय भूमिका असणार? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होता. मात्र या मुद्दावर देखील बांगलादेश सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेख हसीना या सध्या भारताच्या आश्रयाला आहे, त्यांच्या प्रत्यार्पणावर चर्चा होईल, मात्र जरी भारताने शेख हसीना यांना बांगलादेशकडे सोपवलं नाही तरी देखील त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असं नव्या सरकारने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारतानं देखील आता बांगलादेशातील नागरिकांसाठीची व्हिसा सेवा पूर्ववत करण्यासाठी पाऊल उचललं आहे. मेडिकल व्हिसा देण्यात येत आहे, ट्रॅव्हल व्हिसाबाबत देखील आता लवकरच निर्णय होणार आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

