एकही भारतीय वास्तव्याला नाहीImage Credit source: गुगल
Zero Indian Population: अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते दुबईतील आलिशान बुर्ज खालिफापर्यंत भारतीय समाज हा जगातील कानाकोपऱ्यात वसरलेला आहे. तो त्या भागात लोकप्रिय आहे. भारतीय लोक मेहनतीने आणि प्रतिभाने नाव काढत आहेत. पण जगाच्या पाठीवर असे देश आहे. जिथं भारतीय माणूस वसलेला नाही. राहत नाही. या देशात भारतीयांचं प्रमाण जवळपास नाहीच. भौगोलिक परिस्थिती, कडक कायदे आणि कमी लोकसंख्या यामुळे या देशात भारतीय लोक राहत नाही. या देशात भारतीय लोक राहत नाहीत.
व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश होता. येथील लोकसंख्या मुख्यत: कॅथेलिक आहे. ही लोकसंख्या कॅथेलिक चर्चचे अधिकारी आणि स्वीस गार्डसपर्यंत मर्यादीत आहे. येथे जन्माच्या आधारावर कोणाला नागरिकता मिळत नाही. उलट येथे कामाच्या आधारावर इथं लोकांना काम मिळतं. इथं भारतीय पादरी, नन आणि आध्यात्मिक काम करणारे हे काही काळ येतात. पण इथं या देशात एका भारतीयाचं घर नाही.
सॅन मॅरिनो
इटलीच्या मध्यभागी जगातील सर्वात जुने गणराज्य सॅन मॅरिनो आहे. येथे अप्रतिम वास्तूकला आणि शांत वातावरण आहे. इथे अनेक भारतीय फिरायला, पर्यटनासाठी जातात. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) ताज्या आकड्यावारीनुसार येथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांची संख्या शून्य आहे. येथे राहण्याचे नियम अत्यंत कडक आहे. तर भौगोलिक परिस्थिती पण भारतीयांना इथं वास्तव्य करण्यास थांबवते.
तुवालु
प्रशांत महासागरातील तुवालू जगातील सर्वात दूर आणि कमी लोकसंख्या असलेला एक देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ एका छोट्या गावा इतकंच आहे. भौगोलिक परिस्थितीच नाही तर मर्यादीत सोयी-सुविधा यामुळे इथं एकही भारतीय वास्तव्याला नाही.
बुल्गारिया
बाबा वेंगा या भविष्यकर्तीचा हा देश आहे. या देशातही भारतीय राहत नाही असा दावा करण्यात येतो. पण काही मीडियातील वृत्तानुसार, या देशात जवळपास 800-900 भारतीय राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपातील काही देशात भारतीयांची संख्या कमी आहे.
शहर
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
महाराष्ट्र
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel



