असे म्हणतात की, वाळवंटात चमकणारी वाळू पाहूनज्यांना तिथे पाणी असल्याचा भास होत नाही, त्यांच्यातहानेतच काहीतरी कमतरता असावी! भाजपसाठीपश्चिम बंगाल हे वर्षानुवर्षे एका राजकीयवाळवंटासारखे होते, पण त्यांच्या जिद्दीत कोणतीहीकमतरता नव्हती. दूरदृष्टी आणि चोख रणनीतीमुळेअखेर भाजपने तिथे विजय मिळवलाच. आतागंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत भारत "भाजपमय'''' झालाआहे. पश्चिम बंगालमधील या विजयाने 2029 च्यालोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग सुकर केलाआहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, भारतीयराजकारणाची हवा गंगेतूनच वाहते. म्हणजेच ज्याचाउत्तर प्रदेश, त्याचाच देश. मग तो नेहरूंचा काळ असोकिंवा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा. पणतेव्हापासून आतापर्यंत गंगा नदीतून बरेच पाणी वाहूनगेले आहे. 2024 च्या निकालांकडे पाहिल्यास, उत्तरप्रदेशातील नुकसानीमुळे भाजप बहुमतापासून दूरराहिला होता. मात्र, आता बिहार आणि बंगालमधील ताकदीमुळे उत्तर प्रदेशवरील भार कमी होईल. याची कारणे स्पष्ट आहेत. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीयआणि त्यांचा पक्ष आता सत्तेत नसल्यामुळे विखुरला जाईल. आर्थिक रसद कमी होईल आणि ज्या बळावर15 वर्षे सत्ता चालवली, ते बाहुबलही उरणार नाही. तृणमूलची हीच कमजोरी आगामी निवडणुकीतभाजपला मोठ्या जागा मिळवून देईल. बिहारमध्येही परिस्थिती साधारण अशीच असेल. नितीश कुमार राज्यसभेत गेल्यावर राज्यात संयुक्तजनता दल (जदयू) कमकुवत होईल, ज्याचा थेटफायदा भाजपला मिळेल. कारण गंगा तर बिहार आणि बंगालमध्येही वाहतेच! बंगालमधील विजयामागे दीर्घकाळाची मेहनतआहे. रणनीती आखणे, पराभव स्वीकारणे आणिपुन्हा नव्या जोमाने उभे राहणे या जिद्दीमुळे हे शक्यझाले. गेल्या 15 वर्षांत संघ आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, काहींना जीवही गमवावा लागला, पण कुणीही हार मानलीनाही. पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते, पणया वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी पाच महिने आधीच तयारी करून कार्यकर्त्यांमधील भीती घालवली. ममता बॅनर्जींच्या दक्षिण बंगालमधीलबालेकिल्ल्यात तृणमूलला धक्का देणे सोपे नव्हते.खुद्द ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून झालेला पराभवहा आश्चर्यापेक्षा कमी नाही. "मा, माटी, मानुष'' याज्या घोषणा देऊन ममता सत्तेत आल्या होत्या, त्याचजनतेपासून त्या दूर गेल्या. विकास आणि लोकांच्याहिताऐजी कार्यकर्त्यांना मिळालेली मारहाणीचीमोकळीक त्यांना महागात पडली. भाजपच्या रणनीतीत मोठा बदल म्हणजे त्यांनीममतांवर वैयक्तिक टीका टाळली. अमित शाह यांनीप्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले, तर पंतप्रधान नरेंद्रमोदींनी बंगाली संस्कृती आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्षकेंद्रित केले. हेच कारण आहे की, आज सगळीकडे झालमुरीचीचर्चा आहे. आपल्या दणदणीत विजयाच्या आनंदातहीभाजपने मिठाईऐवजी झालमुरी वाटली. ही झालमुरीम्हणजे इंदूरच्या "लाई-शेव''''चाच एक प्रकार आहे.उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही झालमुरी खाल्लीजाते, पण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी एकादुकानावर दहा रुपये देऊन झालमुरी काय खाल्ली, तीसंपूर्ण निवडणूक राजकारणाचे "स्टेटस सिम्बॉल''बनली.
बिहार आणि बंगालमध्ये मजबुती2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपचे मोठे नुकसान झाले होते,त्यामुळे पक्षाला बहुमताचा आकडा गाठताआला नाही. मात्र, आता बिहार आणिबंगालमध्ये पाय घट्ट रोवल्यामुळे भाजपचेकेवळ उत्तर प्रदेशावरील अवलंबित्वलक्षणीयरीत्या कमी होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




