असे म्हणतात की, वाळवंटात चमकणारी वाळू पाहूनज्यांना तिथे पाणी असल्याचा भास होत नाही, त्यांच्यातहानेतच काहीतरी कमतरता असावी! भाजपसाठीपश्चिम बंगाल हे वर्षानुवर्षे एका राजकीयवाळवंटासारखे होते, पण त्यांच्या जिद्दीत कोणतीहीकमतरता नव्हती. दूरदृष्टी आणि चोख रणनीतीमुळेअखेर भाजपने तिथे विजय मिळवलाच. आतागंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत भारत "भाजपमय'''' झालाआहे. पश्चिम बंगालमधील या विजयाने 2029 च्यालोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग सुकर केलाआहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, भारतीयराजकारणाची हवा गंगेतूनच वाहते. म्हणजेच ज्याचाउत्तर प्रदेश, त्याचाच देश. मग तो नेहरूंचा काळ असोकिंवा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा. पणतेव्हापासून आतापर्यंत गंगा नदीतून बरेच पाणी वाहूनगेले आहे. 2024 च्या निकालांकडे पाहिल्यास, उत्तरप्रदेशातील नुकसानीमुळे भाजप बहुमतापासून दूरराहिला होता. मात्र, आता बिहार आणि बंगालमधील ताकदीमुळे उत्तर प्रदेशवरील भार कमी होईल. याची कारणे स्पष्ट आहेत. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीयआणि त्यांचा पक्ष आता सत्तेत नसल्यामुळे विखुरला जाईल. आर्थिक रसद कमी होईल आणि ज्या बळावर15 वर्षे सत्ता चालवली, ते बाहुबलही उरणार नाही. तृणमूलची हीच कमजोरी आगामी निवडणुकीतभाजपला मोठ्या जागा मिळवून देईल. बिहारमध्येही परिस्थिती साधारण अशीच असेल. नितीश कुमार राज्यसभेत गेल्यावर राज्यात संयुक्तजनता दल (जदयू) कमकुवत होईल, ज्याचा थेटफायदा भाजपला मिळेल. कारण गंगा तर बिहार आणि बंगालमध्येही वाहतेच! बंगालमधील विजयामागे दीर्घकाळाची मेहनतआहे. रणनीती आखणे, पराभव स्वीकारणे आणिपुन्हा नव्या जोमाने उभे राहणे या जिद्दीमुळे हे शक्यझाले. गेल्या 15 वर्षांत संघ आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, काहींना जीवही गमवावा लागला, पण कुणीही हार मानलीनाही. पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते, पणया वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी पाच महिने आधीच तयारी करून कार्यकर्त्यांमधील भीती घालवली. ममता बॅनर्जींच्या दक्षिण बंगालमधीलबालेकिल्ल्यात तृणमूलला धक्का देणे सोपे नव्हते.खुद्द ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून झालेला पराभवहा आश्चर्यापेक्षा कमी नाही. "मा, माटी, मानुष'' याज्या घोषणा देऊन ममता सत्तेत आल्या होत्या, त्याचजनतेपासून त्या दूर गेल्या. विकास आणि लोकांच्याहिताऐजी कार्यकर्त्यांना मिळालेली मारहाणीचीमोकळीक त्यांना महागात पडली. भाजपच्या रणनीतीत मोठा बदल म्हणजे त्यांनीममतांवर वैयक्तिक टीका टाळली. अमित शाह यांनीप्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले, तर पंतप्रधान नरेंद्रमोदींनी बंगाली संस्कृती आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्षकेंद्रित केले. हेच कारण आहे की, आज सगळीकडे झालमुरीचीचर्चा आहे. आपल्या दणदणीत विजयाच्या आनंदातहीभाजपने मिठाईऐवजी झालमुरी वाटली. ही झालमुरीम्हणजे इंदूरच्या "लाई-शेव''''चाच एक प्रकार आहे.उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही झालमुरी खाल्लीजाते, पण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी एकादुकानावर दहा रुपये देऊन झालमुरी काय खाल्ली, तीसंपूर्ण निवडणूक राजकारणाचे "स्टेटस सिम्बॉल''बनली.
बिहार आणि बंगालमध्ये मजबुती2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपचे मोठे नुकसान झाले होते,त्यामुळे पक्षाला बहुमताचा आकडा गाठताआला नाही. मात्र, आता बिहार आणिबंगालमध्ये पाय घट्ट रोवल्यामुळे भाजपचेकेवळ उत्तर प्रदेशावरील अवलंबित्वलक्षणीयरीत्या कमी होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- कर्नाटकात नेतृत्वाचा बदल निश्चित? सिद्धरामय्या राज्यसभेवर जाणार, डी. के. शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री!
- चोरट्यांचा थरार! बुलेट शोधायला गेलेल्या मिरची व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; जाफराबाद-वरूड रोडवर मध्यरात्री घडली घटना.
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
महाराष्ट्र
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- चोरट्यांचा थरार! बुलेट शोधायला गेलेल्या मिरची व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; जाफराबाद-वरूड रोडवर मध्यरात्री घडली घटना.
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- गोकुळ शुगरचा मनमानी कारभार! १३० कोटी रुपयांच्या थकीत बिलांसाठी शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या; महिलाही उतरल्या मैदानात!
गुन्हा
- चोरट्यांचा थरार! बुलेट शोधायला गेलेल्या मिरची व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; जाफराबाद-वरूड रोडवर मध्यरात्री घडली घटना.
- छत्रपती संभाजीनगर: पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारून खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; न्यायालयाचा निकाल.
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
राजकीय
- "आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.
- राजगुरुनगर (खेड): राक्षेवाडी ग्रामपंचायत प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- जनसांख्यिकीय बदलांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अवैध घुसखोरीच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
इतर
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!
- एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येणार नाही; 'जॉब्स अपोकॅलिप्स'ची भीती चुकीची - सॅम ऑल्टमन
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.






















Subscribe to my channel


