असे म्हणतात की, वाळवंटात चमकणारी वाळू पाहूनज्यांना तिथे पाणी असल्याचा भास होत नाही, त्यांच्यातहानेतच काहीतरी कमतरता असावी! भाजपसाठीपश्चिम बंगाल हे वर्षानुवर्षे एका राजकीयवाळवंटासारखे होते, पण त्यांच्या जिद्दीत कोणतीहीकमतरता नव्हती. दूरदृष्टी आणि चोख रणनीतीमुळेअखेर भाजपने तिथे विजय मिळवलाच. आतागंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत भारत "भाजपमय'''' झालाआहे. पश्चिम बंगालमधील या विजयाने 2029 च्यालोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग सुकर केलाआहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, भारतीयराजकारणाची हवा गंगेतूनच वाहते. म्हणजेच ज्याचाउत्तर प्रदेश, त्याचाच देश. मग तो नेहरूंचा काळ असोकिंवा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा. पणतेव्हापासून आतापर्यंत गंगा नदीतून बरेच पाणी वाहूनगेले आहे. 2024 च्या निकालांकडे पाहिल्यास, उत्तरप्रदेशातील नुकसानीमुळे भाजप बहुमतापासून दूरराहिला होता. मात्र, आता बिहार आणि बंगालमधील ताकदीमुळे उत्तर प्रदेशवरील भार कमी होईल. याची कारणे स्पष्ट आहेत. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीयआणि त्यांचा पक्ष आता सत्तेत नसल्यामुळे विखुरला जाईल. आर्थिक रसद कमी होईल आणि ज्या बळावर15 वर्षे सत्ता चालवली, ते बाहुबलही उरणार नाही. तृणमूलची हीच कमजोरी आगामी निवडणुकीतभाजपला मोठ्या जागा मिळवून देईल. बिहारमध्येही परिस्थिती साधारण अशीच असेल. नितीश कुमार राज्यसभेत गेल्यावर राज्यात संयुक्तजनता दल (जदयू) कमकुवत होईल, ज्याचा थेटफायदा भाजपला मिळेल. कारण गंगा तर बिहार आणि बंगालमध्येही वाहतेच! बंगालमधील विजयामागे दीर्घकाळाची मेहनतआहे. रणनीती आखणे, पराभव स्वीकारणे आणिपुन्हा नव्या जोमाने उभे राहणे या जिद्दीमुळे हे शक्यझाले. गेल्या 15 वर्षांत संघ आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, काहींना जीवही गमवावा लागला, पण कुणीही हार मानलीनाही. पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते, पणया वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी पाच महिने आधीच तयारी करून कार्यकर्त्यांमधील भीती घालवली. ममता बॅनर्जींच्या दक्षिण बंगालमधीलबालेकिल्ल्यात तृणमूलला धक्का देणे सोपे नव्हते.खुद्द ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून झालेला पराभवहा आश्चर्यापेक्षा कमी नाही. "मा, माटी, मानुष'' याज्या घोषणा देऊन ममता सत्तेत आल्या होत्या, त्याचजनतेपासून त्या दूर गेल्या. विकास आणि लोकांच्याहिताऐजी कार्यकर्त्यांना मिळालेली मारहाणीचीमोकळीक त्यांना महागात पडली. भाजपच्या रणनीतीत मोठा बदल म्हणजे त्यांनीममतांवर वैयक्तिक टीका टाळली. अमित शाह यांनीप्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले, तर पंतप्रधान नरेंद्रमोदींनी बंगाली संस्कृती आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्षकेंद्रित केले. हेच कारण आहे की, आज सगळीकडे झालमुरीचीचर्चा आहे. आपल्या दणदणीत विजयाच्या आनंदातहीभाजपने मिठाईऐवजी झालमुरी वाटली. ही झालमुरीम्हणजे इंदूरच्या "लाई-शेव''''चाच एक प्रकार आहे.उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही झालमुरी खाल्लीजाते, पण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी एकादुकानावर दहा रुपये देऊन झालमुरी काय खाल्ली, तीसंपूर्ण निवडणूक राजकारणाचे "स्टेटस सिम्बॉल''बनली.
बिहार आणि बंगालमध्ये मजबुती2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपचे मोठे नुकसान झाले होते,त्यामुळे पक्षाला बहुमताचा आकडा गाठताआला नाही. मात्र, आता बिहार आणिबंगालमध्ये पाय घट्ट रोवल्यामुळे भाजपचेकेवळ उत्तर प्रदेशावरील अवलंबित्वलक्षणीयरीत्या कमी होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




