खजूर आणि दूध सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला निरोगी शरीर राखायचे असेल तर फक्त दुधाऐवजी खजूर मिक्स करून उकळलेले दूध पिणे उत्तम ठरेल. कारण खजूर दूध केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील उत्कृष्ट आहे. कारण दोन्ही गोष्टी पौष्टिकतेने समृद्ध आहेत आणि एकत्र सेवन केल्यास त्यांचे फायदे दुप्पट होतात. चला तर आजच्या लेखात आपण खजूर दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊयात. खजूरमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. दुसरीकडे, दुधात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि बी12 असते, जे शरीराला असंख्य फायदे देतात.
खजूराचे दूध कसे बनवायचे?
1ग्लास दूध घ्या.
3-5 खजूर अर्धे कापून बिया काढून टाका.
दुधात खजूर टाका आणि काही मिनिटे दूध उकळवा.
हे खजूर दूध कोमट झाल्यावर प्या, तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
खजूर दूध पिण्याचे फायदे-
1. कमकुवतपणा दूर होतो
शरीरातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी, तुम्ही खजूरचे दूध पिऊ शकता. खजूरमधील नैसर्गिक साखर थकवा कमी करते, तर दूध दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करते.
2. अशक्तपणा-
खजूर हे लोहाचा चांगला स्रोत आहे. अशक्तपणा असलेल्यांनी उकळेल्या दुधात खजूर टाकून प्यावे. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.
3. हाडे मजबूत होतात
आजकाल कमकुवत हाडे ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायची असतील तर तुम्ही दूधात खजूर टाकूल खाऊ शकता. दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
4. पचन सुधारते
तुम्हाला जर पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही खजूराचे दूध वापरून पाहू शकता, कारण खजूरमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते.
5. पुरुष-
आयुर्वेदात, खजूर हे पुरुषांची शक्ती वाढवणारे फळ मानले जाते. खजूरचे दूध प्यायल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
6. महिलांसाठी उपयुक्त
महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन, अशक्तपणा आणि मासिक पाळी दरम्यान वेदना या सामान्य समस्या आहेत. दुधात खजूर उकळून प्यायल्याने शरीराचे पोषण होते, वेदना कमी होतात आणि अशक्तपणा कमी होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
महाराष्ट्र
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel




