6-7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लाँचकेले होते. ही 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगामदहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवलेली एकसुनियोजित व कालबद्ध लष्करी मोहीम होती. त्यानंतरपुढील 88 तासांत जे काही घडले, ते भारताच्या नव्या वपूर्णपणे विकसित धोरणात्मक सिद्धांताचे प्रदर्शन होते :एक असा सिद्धांत, ज्याला स्पष्ट उद्दिष्ट, तांत्रिकआत्मनिर्भरता, राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्राचीएकजूटता याद्वारे परिभाषित केले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्याशेजारी देशांमधील लष्करी संघर्षाचे नियम नव्यानेलिहिले आणि एक असा आदर्श प्रस्थापित केला, जो आगामी अनेक दशकांपर्यंत दक्षिण आशियाच्या सुरक्षेची दिशा ठरवेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने अशा एका शत्रूविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला, जो प्रत्यक्षात एकाच आघाडीवर दोनदेशांच्या- पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त ताकदीच्या रूपात समोर आला होता. चीनने तसे तर स्वतःला याप्रकरणापासून दूर ठेवले, पण त्याने पाकिस्तानला सक्रियउपग्रह गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्धात मदत, सायबरमदत आणि पीएल-15 सारख्या दृष्टी-मर्यादेपलीकडी ल(बीव्हीआर) क्षेपणास्त्रांसह आघाडीवरील लष्करीसाधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. आधुनिकसंघर्षांचे एक प्रमुख अपयश- रशिया-युक्रेन युद्धाच्या 5वर्षे प्रदीर्घ संघर्षापासून ते पश्चिम आशियातील सध्याच्यायुद्ध क्षेत्रापर्यंत- हे राहिले आहे की यामध्ये बाहेरपडण्याची कोणतीही रणनीती नसते. अशा मोहिमा,ज्यांचा कोणताही निश्चित शेवट नसतो, त्याअर्थव्यवस्थांना कमकुवत करतात, जनतेचे मनोधैर्यखचवतात आणि विजयही मिळवून देत नाहीत वशांतताही प्रस्थापित करत नाहीत. ऑपरेशन सिंदूरनेजाणीवपूर्वक या जाळ्यातून स्वतःला वाचवले. त्याने तेकरून दाखवले जे फार कमी आधुनिक सैन्य करूशकतात : पहिले क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच यशाचीव्याख्या निश्चित करणे. भारत या मोहिमेत आपल्याउद्दिष्टाबाबत पूर्णपणे स्पष्ट होता : दहशतवादी पायाभूतसुविधा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवणे आणिस्वतःच्या अटींवर बाहेर पडणे- ज्यामध्ये कोणत्याहीबाजूच्या सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊनये. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी पुरेशा गुप्तचर माहितीच्याआधारे 9 उद्दिष्टे निश्चित केली होती. यापैकी प्रत्येकालालष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलमुजाहिद्दीनची दहशतवादी इको-सिस्टिम टिकवूनठेवण्यात त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी निवडले गेले होते.पहिला हल्ला केवळ 23 मिनिटांत पूर्ण करण्यात आला.संपूर्ण मोहीम 88 तासांच्या आत संपली. हा सिद्धांत- म्हणजेच एका उद्दिष्टासह प्रवेश करणे,अचूकतेसह कार्य करणे आणि कोणत्याहीअतिरेकाशिवाय बाहेर पडणे- नियंत्रित युद्धाची अशी एकशैली आहे, जिचे प्रदर्शन आधुनिक लष्करी इतिहासातदुर्मिळच पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरच्याभौगोलिक व्याप्तीनेही मागील सीमा मोडल्या. भारतानेआपले सुरुवातीचे हल्ले केवळ पीओकेपुरते मर्यादितठेवले नाहीत, तर तो पाकिस्तानचा मुख्य भूभागअसलेल्या पंजाबच्याही खूप आतपर्यंत पोहोचला.भारतीय सीमेपासून 140 किलोमीटरहून अधिक अंतरावरअत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. संदेश स्पष्ट होता :कोणतेही ठिकाण आमच्या आवाक्याबाहेर नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रब्लॅकमेलचा पर्दाफाश केला. तर अनेक दशकांपासूनपाकिस्तानच्या अण्वस्त्र छत्राचा वापर राज्य-पुरस्कृतदहशतवादाला सूट देण्यासाठी केला जात होता.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपले काम अजून संपलेले नाही. संरक्षण बजेटमध्ये टप्प्याटप्प्याने जीडीपीच्या 3 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल.ऑपरेशन सिंदूरमधून झालेले फायदे कधीही कमी होऊ न देणे हे सुनिश्चित करण्यात धोरणात्मक अनिवार्यता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




