6-7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लाँचकेले होते. ही 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगामदहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवलेली एकसुनियोजित व कालबद्ध लष्करी मोहीम होती. त्यानंतरपुढील 88 तासांत जे काही घडले, ते भारताच्या नव्या वपूर्णपणे विकसित धोरणात्मक सिद्धांताचे प्रदर्शन होते :एक असा सिद्धांत, ज्याला स्पष्ट उद्दिष्ट, तांत्रिकआत्मनिर्भरता, राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्राचीएकजूटता याद्वारे परिभाषित केले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्याशेजारी देशांमधील लष्करी संघर्षाचे नियम नव्यानेलिहिले आणि एक असा आदर्श प्रस्थापित केला, जो आगामी अनेक दशकांपर्यंत दक्षिण आशियाच्या सुरक्षेची दिशा ठरवेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने अशा एका शत्रूविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला, जो प्रत्यक्षात एकाच आघाडीवर दोनदेशांच्या- पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त ताकदीच्या रूपात समोर आला होता. चीनने तसे तर स्वतःला याप्रकरणापासून दूर ठेवले, पण त्याने पाकिस्तानला सक्रियउपग्रह गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्धात मदत, सायबरमदत आणि पीएल-15 सारख्या दृष्टी-मर्यादेपलीकडी ल(बीव्हीआर) क्षेपणास्त्रांसह आघाडीवरील लष्करीसाधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. आधुनिकसंघर्षांचे एक प्रमुख अपयश- रशिया-युक्रेन युद्धाच्या 5वर्षे प्रदीर्घ संघर्षापासून ते पश्चिम आशियातील सध्याच्यायुद्ध क्षेत्रापर्यंत- हे राहिले आहे की यामध्ये बाहेरपडण्याची कोणतीही रणनीती नसते. अशा मोहिमा,ज्यांचा कोणताही निश्चित शेवट नसतो, त्याअर्थव्यवस्थांना कमकुवत करतात, जनतेचे मनोधैर्यखचवतात आणि विजयही मिळवून देत नाहीत वशांतताही प्रस्थापित करत नाहीत. ऑपरेशन सिंदूरनेजाणीवपूर्वक या जाळ्यातून स्वतःला वाचवले. त्याने तेकरून दाखवले जे फार कमी आधुनिक सैन्य करूशकतात : पहिले क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच यशाचीव्याख्या निश्चित करणे. भारत या मोहिमेत आपल्याउद्दिष्टाबाबत पूर्णपणे स्पष्ट होता : दहशतवादी पायाभूतसुविधा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवणे आणिस्वतःच्या अटींवर बाहेर पडणे- ज्यामध्ये कोणत्याहीबाजूच्या सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊनये. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी पुरेशा गुप्तचर माहितीच्याआधारे 9 उद्दिष्टे निश्चित केली होती. यापैकी प्रत्येकालालष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलमुजाहिद्दीनची दहशतवादी इको-सिस्टिम टिकवूनठेवण्यात त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी निवडले गेले होते.पहिला हल्ला केवळ 23 मिनिटांत पूर्ण करण्यात आला.संपूर्ण मोहीम 88 तासांच्या आत संपली. हा सिद्धांत- म्हणजेच एका उद्दिष्टासह प्रवेश करणे,अचूकतेसह कार्य करणे आणि कोणत्याहीअतिरेकाशिवाय बाहेर पडणे- नियंत्रित युद्धाची अशी एकशैली आहे, जिचे प्रदर्शन आधुनिक लष्करी इतिहासातदुर्मिळच पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरच्याभौगोलिक व्याप्तीनेही मागील सीमा मोडल्या. भारतानेआपले सुरुवातीचे हल्ले केवळ पीओकेपुरते मर्यादितठेवले नाहीत, तर तो पाकिस्तानचा मुख्य भूभागअसलेल्या पंजाबच्याही खूप आतपर्यंत पोहोचला.भारतीय सीमेपासून 140 किलोमीटरहून अधिक अंतरावरअत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. संदेश स्पष्ट होता :कोणतेही ठिकाण आमच्या आवाक्याबाहेर नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रब्लॅकमेलचा पर्दाफाश केला. तर अनेक दशकांपासूनपाकिस्तानच्या अण्वस्त्र छत्राचा वापर राज्य-पुरस्कृतदहशतवादाला सूट देण्यासाठी केला जात होता.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपले काम अजून संपलेले नाही. संरक्षण बजेटमध्ये टप्प्याटप्प्याने जीडीपीच्या 3 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल.ऑपरेशन सिंदूरमधून झालेले फायदे कधीही कमी होऊ न देणे हे सुनिश्चित करण्यात धोरणात्मक अनिवार्यता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



