6-7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लाँचकेले होते. ही 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगामदहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवलेली एकसुनियोजित व कालबद्ध लष्करी मोहीम होती. त्यानंतरपुढील 88 तासांत जे काही घडले, ते भारताच्या नव्या वपूर्णपणे विकसित धोरणात्मक सिद्धांताचे प्रदर्शन होते :एक असा सिद्धांत, ज्याला स्पष्ट उद्दिष्ट, तांत्रिकआत्मनिर्भरता, राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्राचीएकजूटता याद्वारे परिभाषित केले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्याशेजारी देशांमधील लष्करी संघर्षाचे नियम नव्यानेलिहिले आणि एक असा आदर्श प्रस्थापित केला, जो आगामी अनेक दशकांपर्यंत दक्षिण आशियाच्या सुरक्षेची दिशा ठरवेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने अशा एका शत्रूविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला, जो प्रत्यक्षात एकाच आघाडीवर दोनदेशांच्या- पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त ताकदीच्या रूपात समोर आला होता. चीनने तसे तर स्वतःला याप्रकरणापासून दूर ठेवले, पण त्याने पाकिस्तानला सक्रियउपग्रह गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्धात मदत, सायबरमदत आणि पीएल-15 सारख्या दृष्टी-मर्यादेपलीकडी ल(बीव्हीआर) क्षेपणास्त्रांसह आघाडीवरील लष्करीसाधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. आधुनिकसंघर्षांचे एक प्रमुख अपयश- रशिया-युक्रेन युद्धाच्या 5वर्षे प्रदीर्घ संघर्षापासून ते पश्चिम आशियातील सध्याच्यायुद्ध क्षेत्रापर्यंत- हे राहिले आहे की यामध्ये बाहेरपडण्याची कोणतीही रणनीती नसते. अशा मोहिमा,ज्यांचा कोणताही निश्चित शेवट नसतो, त्याअर्थव्यवस्थांना कमकुवत करतात, जनतेचे मनोधैर्यखचवतात आणि विजयही मिळवून देत नाहीत वशांतताही प्रस्थापित करत नाहीत. ऑपरेशन सिंदूरनेजाणीवपूर्वक या जाळ्यातून स्वतःला वाचवले. त्याने तेकरून दाखवले जे फार कमी आधुनिक सैन्य करूशकतात : पहिले क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच यशाचीव्याख्या निश्चित करणे. भारत या मोहिमेत आपल्याउद्दिष्टाबाबत पूर्णपणे स्पष्ट होता : दहशतवादी पायाभूतसुविधा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवणे आणिस्वतःच्या अटींवर बाहेर पडणे- ज्यामध्ये कोणत्याहीबाजूच्या सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊनये. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी पुरेशा गुप्तचर माहितीच्याआधारे 9 उद्दिष्टे निश्चित केली होती. यापैकी प्रत्येकालालष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलमुजाहिद्दीनची दहशतवादी इको-सिस्टिम टिकवूनठेवण्यात त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी निवडले गेले होते.पहिला हल्ला केवळ 23 मिनिटांत पूर्ण करण्यात आला.संपूर्ण मोहीम 88 तासांच्या आत संपली. हा सिद्धांत- म्हणजेच एका उद्दिष्टासह प्रवेश करणे,अचूकतेसह कार्य करणे आणि कोणत्याहीअतिरेकाशिवाय बाहेर पडणे- नियंत्रित युद्धाची अशी एकशैली आहे, जिचे प्रदर्शन आधुनिक लष्करी इतिहासातदुर्मिळच पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरच्याभौगोलिक व्याप्तीनेही मागील सीमा मोडल्या. भारतानेआपले सुरुवातीचे हल्ले केवळ पीओकेपुरते मर्यादितठेवले नाहीत, तर तो पाकिस्तानचा मुख्य भूभागअसलेल्या पंजाबच्याही खूप आतपर्यंत पोहोचला.भारतीय सीमेपासून 140 किलोमीटरहून अधिक अंतरावरअत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. संदेश स्पष्ट होता :कोणतेही ठिकाण आमच्या आवाक्याबाहेर नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रब्लॅकमेलचा पर्दाफाश केला. तर अनेक दशकांपासूनपाकिस्तानच्या अण्वस्त्र छत्राचा वापर राज्य-पुरस्कृतदहशतवादाला सूट देण्यासाठी केला जात होता.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपले काम अजून संपलेले नाही. संरक्षण बजेटमध्ये टप्प्याटप्प्याने जीडीपीच्या 3 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल.ऑपरेशन सिंदूरमधून झालेले फायदे कधीही कमी होऊ न देणे हे सुनिश्चित करण्यात धोरणात्मक अनिवार्यता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अजित पवारांचा विमान अपघात की ठरवून केलेला 'घातपात'? अमोल मिटकरींचे पुरावे अन् खळबळजनक 'अघोरी' कनेक्शन!
- संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
महाराष्ट्र
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- भरतपूरमध्ये भीषण अपघात: लग्नासाठी निघालेल्या तीन मित्रांना ट्रकने चिरडले; दोन तरुणांचा जागीच अंत, महामार्गावर विखुरले मृतदेहांचे तुकडे
- संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
गुन्हा
- बरेली हादरले! महिला डॉक्टरवर अत्याचार करून बनवले अश्लील व्हिडिओ; ५० लाखांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या जिम चालक भावांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- डहाणूत मैत्रीला काळिमा! भावाच्या मित्रानेच अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन लुटली तिची अब्रू
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
- अकोला हादरले! ६० वर्षीय नराधमाचे १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम फरार, पोलिसांकडून शोध सुरू
राजकीय
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?



















Subscribe to my channel




