6-7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लाँचकेले होते. ही 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगामदहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवलेली एकसुनियोजित व कालबद्ध लष्करी मोहीम होती. त्यानंतरपुढील 88 तासांत जे काही घडले, ते भारताच्या नव्या वपूर्णपणे विकसित धोरणात्मक सिद्धांताचे प्रदर्शन होते :एक असा सिद्धांत, ज्याला स्पष्ट उद्दिष्ट, तांत्रिकआत्मनिर्भरता, राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्राचीएकजूटता याद्वारे परिभाषित केले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्याशेजारी देशांमधील लष्करी संघर्षाचे नियम नव्यानेलिहिले आणि एक असा आदर्श प्रस्थापित केला, जो आगामी अनेक दशकांपर्यंत दक्षिण आशियाच्या सुरक्षेची दिशा ठरवेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने अशा एका शत्रूविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला, जो प्रत्यक्षात एकाच आघाडीवर दोनदेशांच्या- पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त ताकदीच्या रूपात समोर आला होता. चीनने तसे तर स्वतःला याप्रकरणापासून दूर ठेवले, पण त्याने पाकिस्तानला सक्रियउपग्रह गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्धात मदत, सायबरमदत आणि पीएल-15 सारख्या दृष्टी-मर्यादेपलीकडी ल(बीव्हीआर) क्षेपणास्त्रांसह आघाडीवरील लष्करीसाधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. आधुनिकसंघर्षांचे एक प्रमुख अपयश- रशिया-युक्रेन युद्धाच्या 5वर्षे प्रदीर्घ संघर्षापासून ते पश्चिम आशियातील सध्याच्यायुद्ध क्षेत्रापर्यंत- हे राहिले आहे की यामध्ये बाहेरपडण्याची कोणतीही रणनीती नसते. अशा मोहिमा,ज्यांचा कोणताही निश्चित शेवट नसतो, त्याअर्थव्यवस्थांना कमकुवत करतात, जनतेचे मनोधैर्यखचवतात आणि विजयही मिळवून देत नाहीत वशांतताही प्रस्थापित करत नाहीत. ऑपरेशन सिंदूरनेजाणीवपूर्वक या जाळ्यातून स्वतःला वाचवले. त्याने तेकरून दाखवले जे फार कमी आधुनिक सैन्य करूशकतात : पहिले क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच यशाचीव्याख्या निश्चित करणे. भारत या मोहिमेत आपल्याउद्दिष्टाबाबत पूर्णपणे स्पष्ट होता : दहशतवादी पायाभूतसुविधा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवणे आणिस्वतःच्या अटींवर बाहेर पडणे- ज्यामध्ये कोणत्याहीबाजूच्या सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊनये. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी पुरेशा गुप्तचर माहितीच्याआधारे 9 उद्दिष्टे निश्चित केली होती. यापैकी प्रत्येकालालष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलमुजाहिद्दीनची दहशतवादी इको-सिस्टिम टिकवूनठेवण्यात त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी निवडले गेले होते.पहिला हल्ला केवळ 23 मिनिटांत पूर्ण करण्यात आला.संपूर्ण मोहीम 88 तासांच्या आत संपली. हा सिद्धांत- म्हणजेच एका उद्दिष्टासह प्रवेश करणे,अचूकतेसह कार्य करणे आणि कोणत्याहीअतिरेकाशिवाय बाहेर पडणे- नियंत्रित युद्धाची अशी एकशैली आहे, जिचे प्रदर्शन आधुनिक लष्करी इतिहासातदुर्मिळच पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरच्याभौगोलिक व्याप्तीनेही मागील सीमा मोडल्या. भारतानेआपले सुरुवातीचे हल्ले केवळ पीओकेपुरते मर्यादितठेवले नाहीत, तर तो पाकिस्तानचा मुख्य भूभागअसलेल्या पंजाबच्याही खूप आतपर्यंत पोहोचला.भारतीय सीमेपासून 140 किलोमीटरहून अधिक अंतरावरअत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. संदेश स्पष्ट होता :कोणतेही ठिकाण आमच्या आवाक्याबाहेर नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रब्लॅकमेलचा पर्दाफाश केला. तर अनेक दशकांपासूनपाकिस्तानच्या अण्वस्त्र छत्राचा वापर राज्य-पुरस्कृतदहशतवादाला सूट देण्यासाठी केला जात होता.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपले काम अजून संपलेले नाही. संरक्षण बजेटमध्ये टप्प्याटप्प्याने जीडीपीच्या 3 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल.ऑपरेशन सिंदूरमधून झालेले फायदे कधीही कमी होऊ न देणे हे सुनिश्चित करण्यात धोरणात्मक अनिवार्यता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




