होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे आणि जागतिकपुरवठा साखळी विस्कळीत झाली . अशा परिस्थितीतपंतप्रधानांनी केलेले संयमाचे आवाहन ही केवळतात्पुरती सूचना नाही. ती ऊर्जा सुरक्षेचा भारतीयांच्यादैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत असल्याची जाणीवकरून देणारी बाब आहे. नागरिकांना सार्वजनिकवाहतुकीचा वापर करण्याचा, इंधन बचत,मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य देण्याचा आणिअनावश्यक परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला जातआहे. यावरून स्पष्ट होते की, जगातील एका अरुंदसमुद्री मार्गातील अडथळ्याचा परिणाम भारतातील कुटुंबांचा अर्थसंकल्प, उद्योगांचा खर्च, वाहतूकव्यवस्थेवर व परकीय चलन साठ्यावरही होत आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे आणि देशातील ऊर्जा मागणी सातत्याने वाढणार आहे. मात्र, आपण अजूनहीजीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणातअवलंबून आहोत. भारत गरजेपैकी 85 टक्क्यांहूनअधिक कच्चे तेल व सुमारे 50 टक्के गॅस आयातकरतो. सध्याच्या संकटापूर्वीही जीवाश्म इंधनआयातीवरील देशाचा खर्च 180 अब्ज डॉलर इतकाहोता. त्यामुळे स्वस्त, विश्वासार्ह, देशांतर्गत उपलब्धस्वच्छ ऊर्जा व्यवस्था उभारणे हे भारताचे प्रमुख ध्येयअसले पाहिजे.
या दिशेने भारताने आधीच महत्त्वाची प्रगती केली आहे.गैर-जीवाश्म इंधन क्षेत्रातील देशाची स्थापित क्षमता 283गिगावॅटच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 150 गिगावॅटहूनअधिक सौर ऊर्जा आणि 56 गिगावॅट पवन ऊर्जासमाविष्ट आहे. 2030 ची मुदत येण्यापूर्वीच भारतानेएकूण स्थापित वीज क्षमतेपैकी 50 टक्के हिस्सागैर-जीवाश्म स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य गाठले आहे.देशातील 2.8 कोटी घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून10 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधनउपलब्ध झाले आहे. हे बदल मोठ्या परिवर्तनाचे संकेतआहेत. ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक समीकरणेदेखीलवेगाने बदलत आहेत. भारतात सौर ऊर्जा आता वीजनिर्मितीच्या सर्वांत स्वस्त स्रोतांपैकी एक बनली आहे.ग्रीन अमोनियाच्या लिलावांमध्येही आंतरराष्ट्रीयपातळीपेक्षा कमी दर समोर आले आहेत. यावरूनस्वच्छ तंत्रज्ञान भारताच्या ऊर्जा अर्थव्यवस्थेतमजबूतपणे रुजत असल्याचे दिसते. मात्र, पुढचा टप्पाअधिक महत्त्वाकांक्षी असायला हवा. 2030 पर्यंत 500गिगावॅट गैर-जीवाश्म ऊर्जेचे लक्ष्य गाठण्यापलीकडेविचार करण्याची गरज आहे. 2025 मध्ये चीनने एकावर्षात 400 गिगावॅटहून अधिक अक्षय ऊर्जा क्षमतावाढवली, तर भारत फक्त 56 गिगावॅटची भर घालूशकला. हवामानाच्या दृष्टीने भारताला अनुकूलता आहे.त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचा विचार करता भारताने 1500गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमतेचे ध्येय ठेवावे. हे लक्ष्यमहत्त्वाकांक्षी असले, तरी अशक्य नाही. पाच वर्षांतसाध्य करण्याचा निर्धार असावा. ही महत्त्वाकांक्षानसेल, तर डेटा सेंटर्स चालवणे आणि कृत्रिमबुद्धिमत्तेच्या पुढील लाटेत नेतृत्व करणे भारतासाठीकठीण होईल. केवळ उत्पादन क्षमता वाढवून हे साध्यहोणार नाही. जर ग्रीड उभारणीमध्ये आपण मागे पडलो,तर 1500 गिगावॅटचे स्वच्छ ऊर्जा जाळे उभे राहूशकणार नाही. ऊर्जा उत्पादन, वीज वहन व्यवस्था,ग्रीड स्थिरता आणि मागणीआधारित तत्परता यांचासमन्वय आवश्यक आहे. अक्षय ऊर्जेच्या दृष्टीने समृद्धभागांमध्ये ट्रान्समिशन नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवरकरावा लागेल. या प्रक्रियेत डिजिटायझेशनची भूमिकानिर्णायक ठरेल. ऊर्जा साठवणूक तितकीच महत्त्वाचीआहे. त्याद्वारे खंडित स्वरूपात मिळणारी अक्षय ऊर्जाचोवीस तास उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह विजेमध्येरूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अक्षय ऊर्जेशी संबंधितप्रत्येक मोठ्या टेंडरमध्ये विश्वासार्ह आणि तात्काळउपलब्ध वीज पुरवठ्याच्या अटी असायला हव्यात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऊर्जा क्षेत्रातील भारताची पुढची झेपकेवळ क्षमता वाढवून ठरणार नाही, तरअक्षय ऊर्जेला विश्वासार्ह, स्वस्त वसुरक्षित बनवणारी यंत्रणा उभारण्यावरअवलंबून असेल. सध्याच्या संकटानेभारतासमोर एक मोठी संधी उभी केली.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- जरांगे पाटलांच्या नव्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! राज्यातील 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार?
- ठाणे आरटीओची मोठी कारवाई! विशेष मोहिमेत २,३१७ चालकांची तपासणी; १४२ रिक्षाचालक 'मराठी'त नापास!
- भांडी व्यवसायापासून ते अंडरवर्ल्ड आणि राजकारणापर्यंत! आंदेकर टोळीची दहशत आणि ४ पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास!
- मुंबई शिक्षण विभागात एसीबीचा मोठा दणका! लाचखोर लिपिक राहुल शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात.
महाराष्ट्र
- पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपासून जंजिरा आणि सिंधुदुर्ग किल्ला राहणार बंद; प्रवासी बोट सेवा ३ महिने ठप्प!
- जरांगे पाटलांच्या नव्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! राज्यातील 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार?
- ठाणे आरटीओची मोठी कारवाई! विशेष मोहिमेत २,३१७ चालकांची तपासणी; १४२ रिक्षाचालक 'मराठी'त नापास!
- भांडी व्यवसायापासून ते अंडरवर्ल्ड आणि राजकारणापर्यंत! आंदेकर टोळीची दहशत आणि ४ पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास!
गुन्हा
- संतापजनक! बलात्काराच्या आरोपीवर थेट पुष्पवृषाव, जामिनावर सुटताच काढली 'हिरो'सारखी मिरवणूक; व्हिडिओ व्हायरल!
- मुंबई शिक्षण विभागात एसीबीचा मोठा दणका! लाचखोर लिपिक राहुल शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात.
- जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर धारदार चाकूने सपासप वार; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
राजकीय
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
इतर
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
मनोरंजन
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
- खलनायिकांची हातमिळवणी! अनिका आणि समायरा रचणार दुष्ट कारस्थान; कमळी अन् शर्वरी संकटात.
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
- नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
- भारताच्या शेजारी देशात गरिबीचा हाहाकार; ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!























Subscribe to my channel



