होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे आणि जागतिकपुरवठा साखळी विस्कळीत झाली . अशा परिस्थितीतपंतप्रधानांनी केलेले संयमाचे आवाहन ही केवळतात्पुरती सूचना नाही. ती ऊर्जा सुरक्षेचा भारतीयांच्यादैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत असल्याची जाणीवकरून देणारी बाब आहे. नागरिकांना सार्वजनिकवाहतुकीचा वापर करण्याचा, इंधन बचत,मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य देण्याचा आणिअनावश्यक परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला जातआहे. यावरून स्पष्ट होते की, जगातील एका अरुंदसमुद्री मार्गातील अडथळ्याचा परिणाम भारतातील कुटुंबांचा अर्थसंकल्प, उद्योगांचा खर्च, वाहतूकव्यवस्थेवर व परकीय चलन साठ्यावरही होत आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे आणि देशातील ऊर्जा मागणी सातत्याने वाढणार आहे. मात्र, आपण अजूनहीजीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणातअवलंबून आहोत. भारत गरजेपैकी 85 टक्क्यांहूनअधिक कच्चे तेल व सुमारे 50 टक्के गॅस आयातकरतो. सध्याच्या संकटापूर्वीही जीवाश्म इंधनआयातीवरील देशाचा खर्च 180 अब्ज डॉलर इतकाहोता. त्यामुळे स्वस्त, विश्वासार्ह, देशांतर्गत उपलब्धस्वच्छ ऊर्जा व्यवस्था उभारणे हे भारताचे प्रमुख ध्येयअसले पाहिजे.
या दिशेने भारताने आधीच महत्त्वाची प्रगती केली आहे.गैर-जीवाश्म इंधन क्षेत्रातील देशाची स्थापित क्षमता 283गिगावॅटच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 150 गिगावॅटहूनअधिक सौर ऊर्जा आणि 56 गिगावॅट पवन ऊर्जासमाविष्ट आहे. 2030 ची मुदत येण्यापूर्वीच भारतानेएकूण स्थापित वीज क्षमतेपैकी 50 टक्के हिस्सागैर-जीवाश्म स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य गाठले आहे.देशातील 2.8 कोटी घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून10 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधनउपलब्ध झाले आहे. हे बदल मोठ्या परिवर्तनाचे संकेतआहेत. ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक समीकरणेदेखीलवेगाने बदलत आहेत. भारतात सौर ऊर्जा आता वीजनिर्मितीच्या सर्वांत स्वस्त स्रोतांपैकी एक बनली आहे.ग्रीन अमोनियाच्या लिलावांमध्येही आंतरराष्ट्रीयपातळीपेक्षा कमी दर समोर आले आहेत. यावरूनस्वच्छ तंत्रज्ञान भारताच्या ऊर्जा अर्थव्यवस्थेतमजबूतपणे रुजत असल्याचे दिसते. मात्र, पुढचा टप्पाअधिक महत्त्वाकांक्षी असायला हवा. 2030 पर्यंत 500गिगावॅट गैर-जीवाश्म ऊर्जेचे लक्ष्य गाठण्यापलीकडेविचार करण्याची गरज आहे. 2025 मध्ये चीनने एकावर्षात 400 गिगावॅटहून अधिक अक्षय ऊर्जा क्षमतावाढवली, तर भारत फक्त 56 गिगावॅटची भर घालूशकला. हवामानाच्या दृष्टीने भारताला अनुकूलता आहे.त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचा विचार करता भारताने 1500गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमतेचे ध्येय ठेवावे. हे लक्ष्यमहत्त्वाकांक्षी असले, तरी अशक्य नाही. पाच वर्षांतसाध्य करण्याचा निर्धार असावा. ही महत्त्वाकांक्षानसेल, तर डेटा सेंटर्स चालवणे आणि कृत्रिमबुद्धिमत्तेच्या पुढील लाटेत नेतृत्व करणे भारतासाठीकठीण होईल. केवळ उत्पादन क्षमता वाढवून हे साध्यहोणार नाही. जर ग्रीड उभारणीमध्ये आपण मागे पडलो,तर 1500 गिगावॅटचे स्वच्छ ऊर्जा जाळे उभे राहूशकणार नाही. ऊर्जा उत्पादन, वीज वहन व्यवस्था,ग्रीड स्थिरता आणि मागणीआधारित तत्परता यांचासमन्वय आवश्यक आहे. अक्षय ऊर्जेच्या दृष्टीने समृद्धभागांमध्ये ट्रान्समिशन नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवरकरावा लागेल. या प्रक्रियेत डिजिटायझेशनची भूमिकानिर्णायक ठरेल. ऊर्जा साठवणूक तितकीच महत्त्वाचीआहे. त्याद्वारे खंडित स्वरूपात मिळणारी अक्षय ऊर्जाचोवीस तास उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह विजेमध्येरूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अक्षय ऊर्जेशी संबंधितप्रत्येक मोठ्या टेंडरमध्ये विश्वासार्ह आणि तात्काळउपलब्ध वीज पुरवठ्याच्या अटी असायला हव्यात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऊर्जा क्षेत्रातील भारताची पुढची झेपकेवळ क्षमता वाढवून ठरणार नाही, तरअक्षय ऊर्जेला विश्वासार्ह, स्वस्त वसुरक्षित बनवणारी यंत्रणा उभारण्यावरअवलंबून असेल. सध्याच्या संकटानेभारतासमोर एक मोठी संधी उभी केली.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!



























Subscribe to my channel
