
Operation Sindoor : अखेर भारताना पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय सैन्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर लक्ष्य केले. ७ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुरडिकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले. इतर छावण्यांमध्येही डझनभर दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भारताचे ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्याचे म्हटले जात आहे.
पहलगाममध्ये झालेल्या नरसंहारानंतर दहशतवाद्यांना वाटले असेल की ते यावेळीही आपण पळून जाण्यात यशस्वी झालो. पण यावेळी भारतीय सैन्याने त्यांना नरकात पाठवलं. मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने हवाई हल्ला केला आणि मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन दहशतवादी पहलगाममध्ये आले होते आणि त्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली होती. भारताने पाकिस्तानातील जे दहशतवादी तळ नष्ट केले या ठिकाणी लष्कर प्रमुख सईदचा मुलगा तल्हा सईद दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. तलहा सईद त्याच्या वरिष्ठ कमांडरांसह येथे बसायचा.
|
|
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या या हल्ल्यात तल्हा सईदचे सर्व टॉप कमांडर मारले गेले आहेत. संपूर्ण प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले आहे. हा हल्ला पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे झाला. जिथून तल्हा सईदचे ऑपरेशन सुरू होते. भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी तळाच्या भिंती अक्षरश: रक्ताने माखल्या होत्या. सर्वत्र मृतदेह विखुरलेले दिसत होते.
या हल्ल्यात तल्हा सईदचे पाच टॉप कमांडर मारले गेले आहेत. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रहमान देखील यामध्ये सहभागी असल्याचे बोलले जात आहे. छावणीत ठेवलेली सर्व शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी तल्हा सईद तिथे उपस्थित होता की नाही हे अद्याप कळलेले नाही. महत्वाचे म्हणजे या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या दहशतवाद्यांची रुग्णालयांबाहेर मोठी रांग लागली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


