
Navi Mumbai Crime : प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र यातील अनेक वाद सहज मिटून जातात. तर काही वाद कधीकधी एकदम टोकाला जातात की अनेक भयानक प्रकार घडतात. अशीच एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना आता नवी मुंबईतील समोर आली आहे. यात आपल्या पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीने आपल्या बाळाचाच जीव घेतला आहे.
सर्व धक्कादायक घटना नवी मुंबईतील उरण भागातील आहे. या घटनेने सर्वांना थक्क केले आहे. पत्नीशी वैयक्तिक कारणावरुन झालेल्या वादातून संतापलेल्या पित्याने आपल्याच महिन्यांच्या नवजात मुलीला जमिनीवर आपटलं ,त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिल खुशीराम वय २० आणि अमृता वय २० असे मृत बाळकाच्या आई-वडिलांचे नाव आहे. खुशीराम हा मजुरीचे काम करतो. या दोघांनीही काही वर्षांपूर्वी लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगी होती. तसेच ते उरण भागात वास्तव्यास होते.
नक्की काय झाले ?
खुशीराम आणि अमृता यांच्यामध्ये काय कायम खुशीराम यांच्या दारुच्या सवयीमुळे दररोज वाद होत असतं. रविवारी ९ जून रोजी अमृता ही खुशीराम याच्यासोबत झालेल्या वादानंतर माहेरी निघून गेली. त्यानंतर खुशीराम तिला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी पोहचला मात्र तिने परत येण्यास नकार दिला. मात्र खुशीरामने रागाच्या भरात आपल्या मुलीला परत घरी घेऊन जाण्याची मागणी करु लागला. अमृताने त्याचे नाही ऐकल्यास मुलीला नुकसान पोहचवण्याची धमकी त्याने दिली मात्र रागाच्या भरात जमिनीवर आपटले.
जमिनीवर आपटल्याने चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तात्काळ तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना सोमवार सकाळी चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या बाबतचा अधिक तापस सुरु केला आहे.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल



























Subscribe to my channel




