
Mumbai : शहरात सुरू असलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची डेडलाइन नुतकीच वाढवण्यात आली. याचं कारण म्हणजे वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडशी जोडणी देण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी गोरेगाव ते मागाठाणे दरम्यान 5.5 किमी लांब हायस्पीड कॉरिडोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला आहे. या कॉरिडोरमुळे या दोन्ही प्रकल्पांदरम्यान कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे.
प्रवासाचा वेळ केवळ 10 मिनिटांवर
गोरेगावमधील फिल्म सिटीपासून ते बोरिवली जवळील मागाठाणेपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा मार्ग पश्चि द्रुतगती मार्गाला समांतर असणार आहे. यामुळे मुंबईला पूर्व व पश्चिम उपनगरांशी सहजपणे जोडण्यात येणार आहे. संपूर्णपणे नवीन बांधलेल्या या प्रकल्पामुळे कोस्टल रोड ते लिंक रोड जोडणी मिळणार आहे. यामुळे गोरेगाव ते मागाठाणेदरम्यान अंतर 10 मिनिटांवर येणार आहे. हा मार्ग कोस्टल रोड आणि लिंक रोडमधील एक थेट दुवा बनणार आहे.
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडचा एका भाग पूर्व दिशेकडून विस्तारून तो मागाठाणे येथील मार्गाला जोडला जाईल. यामुळे मार्गावर थेट प्रवेश मिळवणं शक्य होणार आहे. तिथून वाहनचालक थेट पुढे लिंक रोडवर प्रवास करत मुंलुंड पर्यंत पोहचू शकतात. तसेच, नव्या तयार होणाऱ्या उड्डाणपुलामुळे थेट नवी मुंबईतील ऐरोलीपर्यंत पोहोचणे ही शक्य होणार आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अशी माहिती दिली की, हा मार्ग उभारण्यामागील हेतू मुंबईतील सर्व मुख्य उन्नत मार्ग आणि हाय स्पीड कॉरिडोर जोडणे आहे. तसेच, पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेली वाहतूक कोंडीवर हा एक महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.
कधी होणार पूर्ण?
सध्या प्रवासात महामार्ग आणि छोट्या मार्गावर प्रवास करत वाहतूक कोंडीच्या वेळी तब्बल 60 मिनिटांचा वेळ लागायचा. हा प्रवासाचा वेळ आता फक्त 10 मिनिटांवर येणार आहे. सध्या या प्रस्तावित मार्गावर काही अतिक्रमणे आणि अडथळे हटवावे लागतील. त्यानंतर अंदाजित खर्च, प्रकल्प अहवाल सादर करून निविदा काढण्यात येतील. त्यानंतर बांधकामाला सुरूवात करून 2029पर्यंत हा संपूर्ण मार्ग सुरू करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे.
मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या वर्सोवा ते भाईंदर मार्ग उभारण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता 25 किमी लांब असून मुंबईच्या पश्चिम उपनगरात उभारला जात आहे. पहिल्या टप्प्यात मरिन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकपर्यंतचा कोस्टल रोड वांद्रेपर्यंत विस्तारला आहे. हे दोन्ही मार्ग तयार करताच वांद्रे ते वर्सोवा थेट जोडणी मिळणार आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



