
Kondhwa : कात्रज-हडपसर मार्गावर बसथांबे असून खोळंबा आणि नसून घोटाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक विद्यार्थी आणि महिला प्रवाशांच्या उन्हामुळे हाल होत असून बसशेडची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जिथे बसशेड आहेत त्याचा प्रवाशांना फायदा होताना दिसत नाही. मात्र, त्यावरील जाहिराती मात्र ठळकपणे दिसत आहेत. ऊन, वारा, पावसात ताटकळत बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी प्रशासन डोळेझाक करत असल्याचे यातून दिसून येते.
या मार्गावर अनेक ठिकाणी बसथांबेही नाहीत. यामुळे प्रवाशांना रणरणत्या ऊन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी स्टीलचे बसथांबे पाहायला मिळतात. मात्र त्याचा कसलाही उपयोग प्रवाशांना होताना दिसत नाही.
|
|
बसण्यासाठी अवघी सहा इंच रुंदीची लांबलचक पट्टी, चार गोलकार पाईपांवर उभा असलेला बसथांबा ना उन्हापासून, ना वाऱ्यापासून प्रवाशांना सुरक्षित ठेवू शकत नाही. बस थांबा आहे का, तर आहे. पण विचार केला तर त्याचा कसलाही उपयोग नाही.
कोंढवा मुख्य बसथांबा सोडला तर अनेक ठिकाणी दुरवस्था झालेले बसथांबे दिसून येतात. दुरुस्तीच्या नावाखाली काढलेले बसथांबे परत बसविलेच नाहीत, अशी परिस्थिती असल्याचेही प्रवाशी सांगतात. सध्या पारा ४० अंशाच्या घरात आहे. असाय्य उखाड्यामुळे अनेक नागरिक घर सोडत नाहीत. पण हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला बाहेर जावेच लागते.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने नवीन बसथांबे करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच, जुने ज्या ठिकाणी बसथांबे असतील ते दुरुस्त करुन घेण्यात येतील.
- निरंजन तुळपुळे, पीएमपीएल मुख्य स्थापत्य अभियंता
पीएमपीची बससेवा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. पण ती आता रामभरोसे, झाल्याचे दिसून येते. ती कधी रस्त्यात बंद पडेल सांगता येत नाही. अनेक ठिकाणी बसथांबे नाहीत. जिथे आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. सकाळी दहा वाजताही किती उनाचा पारा चढलेला असतो ते आपण बघतो. अशा वेळी उनापासून वाचण्यासाठी चांगल्या बसथांब्यांची गरज आहे.
- गीता पाथरकर, प्रवाशी
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


