आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या विचारांमधीलविविधता होय. इतिहास साक्षीदार आहे की, प्रत्येक मोठ्याशोधामागे अशा एखाद्या व्यक्तीचा आवाज असतो, ज्यानेआपल्या काळातील प्रस्थापित मान्यतांवर प्रश्न विचारण्याचेधाडस दाखवले. पण, ‘एआय’च्या युगात आपल्यासमोरएक प्रश्न उभा राहिला आहे. हे तंत्रज्ञान आपल्या ज्ञानातीलविविधता तर संपवत नाहीये ना? आज आपण काय वाचतो, काय शोधतो, कोणत्याविचारांपर्यंत पोहोचतो आणि कशा प्रकारची उत्तरेस्वीकारतो, या सर्वांवर अल्गोरिदमचा प्रभाव आहे. दुर्दैवअसे की, ज्या डिजिटल जगाला एकेकाळी मानवी अनुभव,भाषा, संस्कृती आणि विचारांचा अथांग महासागर मानलेजायचे, तेच जग आता हळूहळू मशिन्सनी तयार केलेल्यासाहित्याने भरत चालले आहे. डिजिटल जग आता मूळजाणिवांवर नव्हे, तर अल्गोरिदमवर आधारित प्रणालींद्वारेचालवले जात आहे. आपण अशी एक ज्ञान-प्रणाली तयारकरत आहोत, जी स्वतःचाच पाया पोखरत आहे. ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ ज्या मोठ्या प्रमाणावरील डेटावरप्रशिक्षित होतात, ते डिजिटल जगही आता त्यांनीच आधीतयार केलेल्या कृत्रिम आशयाने भरत चालले आहे.संशोधक या आत्मघातकी चक्राला ‘मॉडेल ऑटोफॅगी’असे नाव देतात. या अवस्थेत एखादी प्रणाली स्वतःच्याचडेटाचा उपभोग घेऊ लागते. यामुळे ज्ञानातील विविधताआणि मूळ आशय हळूहळू कमी होत जातो. निसर्गातील जैवविविधता संपल्यावर जशी परिसंस्थाकमकुवत होते, एखादे जंगल मजबूत असते, कारण त्यातअनेक प्रकारची जैवविविधता असते. पण जर ते एकाचप्रकारच्या झाडांवर अवलंबून राहिले, तर एखादा रोग संपूर्णपरिसंस्था नष्ट करू शकतो. ज्ञानाच्या जगाचेही तसेच आहे. जेव्हा भविष्यातील मॉडेल्स हे मशिन्सनी तयार केलेल्याडेटावर वारंवार पुनरावृत्ती करतात, तेव्हा ज्ञानाचा मूळजिवंतपणा, भाषेतील ओलावा आणि सूक्ष्मता नष्ट होऊलागते. दीर्घकाळात यामुळे ‘मॉडेल कोलॅप्स’ म्हणजेचबौद्धिक ऱ्हास होतो. यात मशीनच्या प्रतिक्रिया अत्यंतकोरड्या, सर्जनशीलता नसलेल्या आणि सदोष बनतात.‘एआय’ प्रणाली स्वतःच तयार केलेल्या मापदंडांमधूनशिकत असताना खऱ्या जगातील गुंतागुंत गमावून बसते. इतिहासात अनेकदा अशा विचारांना सुरुवातीलानाकारण्यात आले, ज्यांनी नंतर जग बदलून टाकले.पोटातील अल्सरबद्दल दीर्घकाळ असे मानले जात होते की,जीवनशैली आणि तणाव हेच त्याचे कारण आहे. पण,हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा बॅक्टेरिया हे त्याचे मोठेकारण असू शकते, हे वैज्ञानिकांनी नंतर दाखवून दिले.सुरुवातीला या विचाराकडे संशयाने पाहिले गेले, पण अखेरयाच शोधाला 2005 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानितकरण्यात आले. हेच विज्ञानाचे सौंदर्य आहे. ते असहमतीआणि नव्या विचारांतूनच पुढे जाते. 1840 च्या दशकातील आयर्लंडचा दुष्काळ ही केवळ एकनैसर्गिक आपत्ती नव्हती. संपूर्ण कृषी व्यवस्था एकाच आनुवंशिक प्रजातीवर अवलंबून राहिली होती. त्यामुळेएका बुरशीजन्य संसर्गाने लाखो लोकांना उपासमारी आणिविस्थापनाच्या खाईत लोटले. ‘एआय’चे जगही अशाचडिजिटल मोनोकल्चरकडे वाटचाल करत आहे. भविष्यातील माहिती-व्यवस्था केवळ त्याच विचारांनाचालना देऊ लागली जे आधीपासूनच लोकप्रिय आहेत, तरनवीन आणि गैरसोयीचे प्रश्न हळूहळू गायब होऊ शकतात.सर्वात मोठा धोका चुकीच्या माहितीचा नाही, तरविचारांच्या एकरूपतेचा आहे. वेगळा विचार करण्याचीक्षमता हीच आपली खरी ताकद आहे. ‘एआय’च्या युगातआपल्याला तीच ताकद जपून ठेवावी लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




