
Pune : पुण्यातील नवले पुलावर १३ नोव्हेंबर रोजी कंटेनरचा भीषण अपघात झाला होता. ताबा सुटलेल्या कंटेनरनं १२ ते १५ वाहनांना टक्कर दिली होती. या धडकेत कार आणि कंटेनरला आग लागली होती. नवले पुलावरील या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. नवले पुलावर होणाऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नवले ब्रीजवर वारंवार घडणाऱ्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनचा (National Highways Authority) दशक्रिया विधी या पुलावर विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. दरम्यान पुलावर अपघात का घडतात याबाबत रस्ता सुरक्षा समितीनं बैठक सुद्धा घेतली. आता हा अपघात कसा घडला होता, कशामुळे झाला याबाबत आरटीओनं (RTO) अहवाल दिलाय.
|
Solapur : मोठी बातमी! देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीला भीषण अपघात, 5 जण जागीच ठार, 8 जखमी |
नवले पुलाजवळीच अपघात हा अतिवेगामुळंच झाल्याचा आरटीओचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. अपघात प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)ने तपासणी करत अहवाल पूर्ण केलाय. हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालाय. याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम RTO विभागाकडून सुरू आहे. या अहवालात अपघातग्रस्त वाहनाचा वेग जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच कंटेनर चालकानं वाहन न्युट्रल केल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आलीय. कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळेच हा अपघात झाला.
नवले पुलाजवल 13 नोव्हेंबरला एका भरधाव कंटेनरने चालक आणि वाहनांना उडवलं होतं. त्यानंतर एका कारला धडक दिल्यानंतर ती कार पुढे अडकून कंटेनर ट्रकला धडकली. यामध्ये आग लागून कार आणि कंटेनरमधील आठ जणांचा मृत्यू झाला होता.
पुणे-सातारा रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ विभाग सतर्क झालंय. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ने रस्त्यावर दोन भरारी पथकांची नियुक्ती केलीय. यातील एक भरारी पथक वाहनांची तपासणी करेल. तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची तपासणी करेल. दुसरे पथक जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करेल.
आता चालकांना अपघातप्रवण भागाविषयी माहिती दिली जाणार आहे. पुढे तीव्र उतार आहे, वाहन हळू चालवा, न्यूट्रलवर वाहन चालवू नका, असे समुपदेशन केले जाणार आहे. ‘आरटीओ’चे दोन्ही पथक खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबणार आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



