
PUNE : जन्म-मृत्यू नोंदणी करण्यासाठी, तसेच दाखले देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन प्रणालीत वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून हे दाखले तयार करण्यात विलंब होत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केला असून, ही यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे .
जन्म-मृत्यूनोंदणी, तसेच दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ही यंत्रणा सतत कोलमडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने खुलासा केला असून, यंत्रणा सुरळीत होईपर्यंत सहकार्य करण्यास सांगितले आहे.
२०१९ पूर्वी महापालिकेतर्फे जन्म-मृत्यू दाखले दिले जात होते. मात्र, २०१९ पासून केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी यंत्रणेमध्ये (सीआरएस) जन्म व मृत्यूची नोंदणी होते. देशभर सर्वत्र एकसारखेच जन्म व मृत्युदाखले दिले जावेत, यासाठी केंद्र सरकारने ही प्रणाली तयार केली आहे. याच प्रणालीचा वापर करणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहे.
|
Mumbai : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक, कोल्हापूरातील व्यक्तीविरोधात गुन्हा |
काही महिन्यांपूर्वी या प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात कोणत्याही भागात जन्म अथवा मृत्यू झाल्यास नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखले मिळत होते. पण २४ जूनपासून या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले गेले. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली आहे. तेथेच त्यांना दाखला मिळतो. या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हर डाउन होणे किंवा कामकाज मंदावण्यामुळे दाखल्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
याबाबत जिल्हा निबंधक व जिल्हा आरोग्य अधिकारी, राज्याचे उपसंचालक व उपमुख्य निबंधक तसेच केंद्र शासनाची नागरी नोंदणी पद्धती (सीआरएस) यंत्रणा यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे दाखले वितरित करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे व सहायक आरोग्यप्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी केले आहे.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



