
Mumbai : केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू झालाय. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत ३०८ लोकांचा मृत्यू झालाय. वायनाडमधील भूस्खलनग्रस्त चूरलमाला येथे सलग चौथ्या दिवशी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
भूसख्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू
केरळमधील (Kerala) वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनानंतर येथील जवळपास चार गावे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर मोठ्या संख्येने लोक जखमीही झाल्याची माहिती मिळत (Kerala Wayanad Landslides Updates) आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
|
Wayanad Landslide : वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्ती येणार; ISROने एका वर्षाआधीच दिले होते संकेत |
वायनाडमध्ये भीषण मृत्यूतांडव
आतापर्यंत येथे ३ हजार लोकांची सुटका करण्यात आलीय. मुसळधार पावसात चिखल, खडक आणि पडलेली झाडे यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. लष्कराचे जवान चुरलमाला आणि मुंडक्काई दरम्यान कोसळलेल्या पुलाचे पुनर्बांधणी काम करत आहेत. सोमवार-मंगळवारची मध्यरात्र साखरझोपेत असलेल्या वायनाडसाठी काळरात्र ठरली आहे. या दुर्घटनेत शेकडो घरे जमीनदोस्त झाली (Kerala Wayanad Landslides) आहेत.
सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरू
भारतीय लष्कराने वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात बचावकार्य तीव्र केलंय. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) ऑपरेशन अंतर्गत, भारतीय सैन्याने वायनाडमधील भूस्खलनानंतर बचावकार्य वेगात सुरू केलं (Wayanad Landslides) आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ४८३ लोकांचा मृत्यू झाला होता.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




