Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! फक्त याच लाडक्या बहि‍णींना eKYC करता येणार, पाहा नवा बदल

image

ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या महिलांना ईकेवायसी करता आलेली नाही, त्यांना यापुढे १५०० रूपयांचा लाभ मिळणार नाही. ईकेवायसी करताना ज्या महिलांकडून चूक झाली आहे, त्या महिलांना दुरूस्तीची संधी राज्य सरकारने दिली आहे. त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरूस्ती करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *