Womens Asia Cup Rising Stars 2026 India A vs Bangladesh A FinalImage Credit source: bcci women X Account
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यजमान टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत रविवारी 22 फेब्रुवारीला सुपर 8 मोहिमेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सूर्यासेनेसमोर या सामन्यात उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीच्या हिशोबाने टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेसह इतर 6 संघांसाठी सुपर 8 मधील प्रत्येक सामना फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या फेरीत चाहत्यांना पैसावसूल मॅच पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. क्रिकेट चाहत्यांना इतर संघांसह टीम इंडियाच्या सुपर 8 मधील सामन्याचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स इंडिया ए टीम राधा यादव हीच्या नेतृत्वात आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेश वूमन्स ए टीम विरुद्ध भिडणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना कधी?
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना रविवारी 22 फेब्रुवारीला होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना कुठे?
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 12 वाजता टॉस होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना मोबाईलवर सोनी लिव्हएपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
भारत आणि बांगलादेशने असा मिळवला उपांत्य फेरीत प्रवेश
दरम्यान इंडियाने उपांत्य फेरीत श्रीलंका क्रिकेट टीमला पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे आता भारत आणि बांगलादेशपैकी कोण आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




