मुंबई: मुंबई महानगरपालिकेत (BMC) गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकल्पांसाठी सल्लागार कंपन्यांची (Consultants) नियुक्ती करण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालिकेच्या प्रत्येक कामात सल्लागारांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप करत स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांच्या तीव्र आक्षेपानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी सल्लागार नेमणुकीचे सर्वच्या सर्व प्रस्ताव मागे ठेवले (रोखले) आहेत.
प्रशासनाच्या उत्तरांवर सदस्यांची नाराजी:
याआधी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पालिकेतील सल्लागारांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सल्लागारांवर अबतपर्यंत नेमका किती निधी खर्च झाला, याची सविस्तर यादी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून या प्रश्नांची कोणतीही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. असे असतानाही, बैठकीत प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन सल्लागार नेमणुकीचे चार वेगळे प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने सदस्य अधिकच आक्रमक झाले.
"उद्या अर्थसंकल्प मांडायलाही सल्लागार नेमाल!"
बैठकीत पाणीपुरवठा प्रकल्पांशी (भांडूप, गुंदवली आणि मनोरी) संबंधित सल्लागार नियुक्तीचे चारही प्रस्ताव एका विशिष्ट कंपनीलाच कंत्राट देण्याच्या हेतूने आणल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला. यावर सभागृह नेत्यांनी प्रशासनाला अत्यंत खोचक टोला लगावला. "जर पालिकेच्या अभियंत्यांकडे क्षमता असतानाही प्रत्येक कामासाठी सल्लागारच आणायचे असतील, तर हे रॅकेट उद्ध्वस्त केले पाहिजे. नाही तर उद्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (Budget) तयार करण्यासाठी आणि तो सादर करण्यासाठीही तुम्ही सल्लागार नेमाल", अशी संतप्त टीका त्यांनी केली.
पिसे-पांजरपूर प्रकल्पाचा प्रस्तावही अडकला:
यापूर्वी प्रशासनाने पिसे-पांजरपूर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमता वाढीसाठी आणि व्यवस्थापनासाठी सल्लागाराला तब्बल २३ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आणला होता, जो सदस्यांच्या विरोधामुळे आधीच बाजूला ठेवावा लागला होता. पालिकेत सल्लागार उदंड झाले असून मग पालिकेच्या स्वतःच्या अभियंत्यांना बढती कशासाठी द्यायची, असा थेट सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे. वाढत्या विरोधामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी सध्या हे सर्व प्रस्ताव स्थगित ठेवले आहेत.
शहर
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
महाराष्ट्र
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel




https://shorturl.fm/nxdZr